शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राणेंनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष किती दिवसात विलीन केला ते सांगावे!, वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

By सुधीर राणे | Updated: May 29, 2023 16:53 IST

..त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये

कणकवली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल नितेश राणे बोलत आहेत. मात्र, त्यांनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष भाजपात किती दिवसात विलीन केला हे प्रथम सांगावे असे प्रत्युत्तर आमदार वैभव नाईक यांनी दिले. कणकवली येथे आज, सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करावा असा प्रस्ताव संजय राऊत यांनी दिला असल्याचे वक्तव्य केले होते. त्याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले.नाईक म्हणाले, आमच्या पक्षाच्या विलीनीकरणाबाबत नितेश राणे बोलत आहेत. मात्र, त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत आपला नवीन पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाचा त्यांना एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. तसेच तो पक्ष भाजपात विलीन करावा लागला. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये. त्यांनी आधी आपले भाजप मधील स्थान काय आहे? याचा विचार करावा. मंत्रीपद मिळावे म्हणून फक्त आमच्या पक्षावर टीका करीत राहू नये. ..त्यावेळी समजेलआमच्या पक्षाचे नाव, आमदार, खासदार जरी गेले असले तरी जनता आमच्या सोबत आहे. आमच्या पक्षात शिवसैनिकांची दुसरी फळी निर्माण झाली आहे. तसेच पक्षाची  लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक आमदार निर्माण केले आहेत. त्यामुळे नितेश राणे यांनी आपल्या वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर विधानसभेची निवडणूक घ्यावी. त्यावेळी जनता नेमकी कोणासोबत आहे हे त्यांना समजेल. असेही वैभव नाईक म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Vaibhav Naikवैभव नाईक Uddhav Thackerayउद्धव ठाकरे