शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

उदय सामंत म्हणाले कणकवलीत शिवरायांचा पुतळा नव्याने उभारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 13:31 IST

वैभव नाईक यांच्यासह केली पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क कणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या कणकवलीतील श्रीधर नाईक ...

वैभव नाईक यांच्यासह केली पाहणीलोकमत न्यूज नेटवर्ककणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या कणकवलीतील श्रीधर नाईक बालोद्यान व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांचा पुतळा नव्याने उभारण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.मंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांसमवेत कणकवलीतील या दोन्ही ठिकाणी शनिवारी भेट देऊन पाहणी केली. तसेच याकामांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निधी कमी पडत असल्यास कणकवली शहराचे वैभव जपण्यासाठी या कामांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी दिला जाईल . असे मंत्री सामंत यांनी यावेळी जाहीर केले.तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या जमिनीचा प्रस्ताव देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना यावेळी केल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या नियमामध्ये बसवून या पुतळ्याचे बांधकाम करावे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. जर हे काम त्यांना शक्य झाले नाही तर कणकवलीच्या वैभवात भर पाडणाऱ्या श्रीधर नाईक बालोद्यान व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढा जिल्हा नियोजन मधून करणार असल्याचेही यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे.पवार,पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता पाटील, नीलम पालव, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, कन्हैया पारकर, सुशांत नाईक, भूषण परुळेकर, भाई परब, सोमा गायकवाड , पारकर , दिलीप बिल्डकॉन कंपनीचे के. गौतम,आदी यावेळी उपस्थित होते. 

 

टॅग्स :konkanकोकणhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग