शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पावसाच्या पाण्यात शेती गेली वाहून, बांदा परिसरातील बळीराजा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:25 IST

बांदा परिसरातील गावांना गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. याचा फटका या गावांतील शेतकऱ्यांना बसला.

ठळक मुद्देपावसाच्या पाण्यात शेती गेली वाहून, बांदा परिसरातील बळीराजा संकटात प्रशासनाने भरपाई देण्याची होतेय मागणी

बांदा : बांदा परिसरातील गावांना गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. याचा फटका या गावांतील शेतकऱ्यांना बसला.

अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली तर एका शेतकऱ्याच्या शेतालाच मोठाले भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पिकांची झालेली नुकसान भरपाई मिळणार की नाही या चिंतेत बळीराजा अडकला आहे. प्रशासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांमधून होत आहे.मागील आठ दिवस पावसाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली पाडलोस, न्हावेली-रेवटेवाडी, शेर्ले तसेच मडुरा परिसरात केलेली भात लावणी काही ठिकाणी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने अपेक्षेप्रमाणे पीक मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.पावसाच्या पाण्याच्या लोटामुळे केणीवाडा येथे भातशेतीत मोठाले भगदाडच पडले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने भरपाई देण्याची मागणी शेतकरी हर्षद परब यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग