शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या पाण्यात शेती गेली वाहून, बांदा परिसरातील बळीराजा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:25 IST

बांदा परिसरातील गावांना गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. याचा फटका या गावांतील शेतकऱ्यांना बसला.

ठळक मुद्देपावसाच्या पाण्यात शेती गेली वाहून, बांदा परिसरातील बळीराजा संकटात प्रशासनाने भरपाई देण्याची होतेय मागणी

बांदा : बांदा परिसरातील गावांना गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. याचा फटका या गावांतील शेतकऱ्यांना बसला.

अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली तर एका शेतकऱ्याच्या शेतालाच मोठाले भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पिकांची झालेली नुकसान भरपाई मिळणार की नाही या चिंतेत बळीराजा अडकला आहे. प्रशासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांमधून होत आहे.मागील आठ दिवस पावसाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली पाडलोस, न्हावेली-रेवटेवाडी, शेर्ले तसेच मडुरा परिसरात केलेली भात लावणी काही ठिकाणी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने अपेक्षेप्रमाणे पीक मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.पावसाच्या पाण्याच्या लोटामुळे केणीवाडा येथे भातशेतीत मोठाले भगदाडच पडले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने भरपाई देण्याची मागणी शेतकरी हर्षद परब यांनी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग