शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शिवसेनेत खांदेपालट होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 15:23 IST

मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण जनतेचे प्रश्न हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सिंधुदुर्ग - मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण जनतेचे प्रश्न हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात शिवसेनेत मोठे फेरबदल पाहायला मिळतील. त्या पार्श्वभूमीवर केसरकरांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. मंत्री केसरकर हे गुरूवारी एक दिवसाच्या सावंतवाडी दौ-यावर होते. यावेळी त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक प्रश्नांना हात घातला. मात्र कोकण पदवीधर मतदार संघाची सध्या आचारसंहिता आहे.

त्यामुळे मी कुठच्या विकासाच्या प्रश्नावर बोलणार नाही, असे सांगत जिल्ह्याचा विकास व्हावा हीच माझी अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. चांदा ते बांदा योजना कशी राबविली जाईल, तसेच सिंधुदुर्गमध्ये कोट्यवधीचा निधी आला तो कसा मागे गेला यावर मंत्री केसरकर यांनी प्रकाश टाकला. आपण जे अधिकारी जिल्ह्याच्या विकासात लक्ष घालत नाहीत त्यांना बदलण्याचे धोरण आखल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था सुधारावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यात येणारे अडथळे अशा अनेक गोष्टींचा उहापोह यावेळी मंत्री केसरकर यांनी केला आहे.  

टॅग्स :Dipak Kesarkarदीपक केसरकरPoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग