शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिवसेनेत खांदेपालट होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 15:23 IST

मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण जनतेचे प्रश्न हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सिंधुदुर्ग - मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण जनतेचे प्रश्न हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात शिवसेनेत मोठे फेरबदल पाहायला मिळतील. त्या पार्श्वभूमीवर केसरकरांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. मंत्री केसरकर हे गुरूवारी एक दिवसाच्या सावंतवाडी दौ-यावर होते. यावेळी त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक प्रश्नांना हात घातला. मात्र कोकण पदवीधर मतदार संघाची सध्या आचारसंहिता आहे.

त्यामुळे मी कुठच्या विकासाच्या प्रश्नावर बोलणार नाही, असे सांगत जिल्ह्याचा विकास व्हावा हीच माझी अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. चांदा ते बांदा योजना कशी राबविली जाईल, तसेच सिंधुदुर्गमध्ये कोट्यवधीचा निधी आला तो कसा मागे गेला यावर मंत्री केसरकर यांनी प्रकाश टाकला. आपण जे अधिकारी जिल्ह्याच्या विकासात लक्ष घालत नाहीत त्यांना बदलण्याचे धोरण आखल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था सुधारावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यात येणारे अडथळे अशा अनेक गोष्टींचा उहापोह यावेळी मंत्री केसरकर यांनी केला आहे.  

टॅग्स :Dipak Kesarkarदीपक केसरकरPoliticsराजकारणShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग