शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पारकर यांनी टीका करण्यापूर्वी आपली कुवत ओळखावी : समीर नलावडे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:14 IST

Politics , Narayan Rane, Sandesh Parkar, sindhudurg माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच संदेश पारकर यांना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळाले होते . त्यानंतर पारकर यांच्या नशिबी कोणतेच पद आले नाही . पारकर आता ज्या पक्षात आहेत तेथे त्यांना साधे पक्षाचे घटनात्मक पदही दिलेली नाही . त्यावरून त्यांनी आपली कुवत ओळखावी. अशी टीका कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देपारकर यांनी टीका करण्यापूर्वी आपली कुवत ओळखावी समीर नलावडे यांची टीका

कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच संदेश पारकर यांना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळाले होते . त्यानंतर पारकर यांच्या नशिबी कोणतेच पद आले नाही . पारकर आता ज्या पक्षात आहेत तेथे त्यांना साधे पक्षाचे घटनात्मक पदही दिलेली नाही . त्यावरून त्यांनी आपली कुवत ओळखावी. अशी टीका कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, संदेश पारकर हे सत्ताधारी पक्षात असून सुद्धा गेले सहा महिने त्यांना अंगरक्षकासाठी झटावे लागत आहे . खरे तर त्यांना अंगरक्षकांची गरज काय ? हा प्रश्न न उलगडणारा आहे ?सत्ता असून देखील शासकीय अंगरक्षक मिळत नाही हि पारकर यांची राजकारणातील उतरती कळा आता त्यानी ओळखावी . नारायण राणेंवर टीका करून स्वतःचे अस्तित्व दाखवणाऱ्या पारकर यांनी राजकारणातील आपले निवृत्तीचे वय झाले हे ध्यानात घ्यावे . सुरुवातीला काँग्रेस , राष्ट्रवादी त्यानंतर पुन्हा काँग्रेस , नंतर भाजपा व आता शिवसेना एवढे पक्ष बदलूनही पारकर यांना फक्त नारायण राणे यांनीच पद दिले . राणेंनी साथ सोडल्यानंतर पारकरांच्या नशिबी पराभवच आले . त्यामुळे आपली कुवत ओळखून पारकर यांनी आपली जीभ चालवावी .

नारायण राणेंवर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या पारकर यांना कणकवलीकरांनी नाकारले आहे .पारकर यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करणे म्हणजे स्वतःची लाल करण्यातला प्रकार आहेत . नारायण राणेंकडून पद घेऊन कृतघ्न झालेल्या पारकर यांनी पदाच्या लालसेपोटी त्यांची परत साथ सोडली . पण त्यांची मर्यादा कणकवली पुरतीही राहिली नसल्याची जाणीव कणकवलीकरानी नगरपंचायत निवडणुकीत करून दिली .पारकर यांना शिवसेनेकडून पण पद दिले जात नाही . कारण पारकर जास्त काळ कुठल्याच पक्षात राहत नाहीत.त्यामुळे शिवसेनेत ते किती काळ राहतील याचा कोणालाच भरोसा नाही . नितेश राणे यांच्यावर आरोप करून पारकर स्पर्धेत राहू पाहत आहेत . परंतु नितेश राणे यांचा मागील निवडणुकीतील विजय २८ हजार मताधिक्याने झाला .

जे कणकवली शहर सांभाळू शकले नाहीत त्यांनी विधानसभेत विजयी उमेदवारावर बोलावे यातूनच यांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते . दरवेळी पक्ष बदलायचे व आपल्या स्वार्थासाठी आपल्या सोबत इतर कार्यकर्त्यांना दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधायचे ही पारकर यांची वृत्ती ओळखल्यामुळेच ते राहत असलेल्या प्रभागातही त्यांचा कार्यकर्ता शिल्लक राहिलेला नाही .नारायण राणेंवर बोलले की आपल्याला राणे विरोधक म्हटले जाईल या भावनेतून पारकर यांची टीका सुरू असते . परंतु त्याच नारायण राणे यांनी आपल्याला पद दिले होते हे ते सोयीस्कर रित्या विसरले आहेत. असेही समीर नलावडे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Sandesh Parkarसंदेश पारकर