शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 10:25 IST

Vinod Tawde Sindhudurg-देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला.

ठळक मुद्देमोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच विरोधकांची आंदोलने :विनोद तावडे यांचा आरोप  आंदोलनजीवी लोक विविध मुद्द्यावर आंदोलने घडवतात

कणकवली: गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने महत्वाचे निर्णय घेतले. त्यात जीएसटी, एपीएमसी यांचा समावेश आहे. हे सगळे विषय काँग्रेसला करायचे होते.त्यांना हे निर्णय घेता आले नाहीत.पण कणखर मोदी सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत.मात्र, आता काँग्रेस व इतर विरोधी पक्ष त्यालाच विरोध करीत आहेत.देशात आता होत असलेली आंदोलने ही फक्त मोदी सरकारला बदनाम करण्यासाठीच असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे.यावेळी बँक संचालक अतुल काळसेकर, सरचिटणीस प्रमोद रावराणे, सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, बबलू सावंत,मेघा गांगण,पूजा कर्पे, संतोष पूजारे,समर्थ राणे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.विनोद तावडे म्हणाले, कृषी कायद्याला विरोध करणाऱ्यांपैकी पंजाब व छत्तीसगडमधील कॉग्रेस सरकारने अदानी बरोबर त्यांच्या राज्यात करार केले आहेत .देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एका मैदान दिले. तर त्याबद्दल विरोधकांनी टीका सुरू केली.पण देशात २७ हून अधिक मैदानाना राजीव गांधी,इंदिरा गांधी,जवाहरलाल नेहरु यांचे नाव आहे. त्याबद्दल काँग्रेसवाले काहीच बोलत नाहीत. असा टोला विनोद तावडे यांनी यावेळी लगावला.देशात महात्मा गांधी,जयप्रकाश नारायण,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनात केव्हाच हिंसा नव्हती.आता आंदोलने होतात,तेच तेच लोक आंदोलनात दिसतात. एकत्रितपणे ठरवून आंदोलने करतात.त्यांना आंदोलनजीवी लोक असे नाव ठेवले आहे . दिल्ली येथे रस्त्यावर बसून आंदोलकांनी जनजीवन विस्कळीत केले .त्यांना मैदानात आंदोलन करता आले असते. पण तसे झाले नाही.त्या आंदोलकांवर भाजपचे सरकार काही अन्याय करतेय का ?यासाठीही काहीजण प्रयत्न करीत आहेत. आंदोलन भडकविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण त्यांना ते शक्य झालेले नाही.मोदी सरकार गेली ७ वर्षे आहे. त्यात एक तरी भ्रष्टाचारी व्यक्ती दाखवावी . तेही करता येत नाही . त्यामुळे एक प्रकारे विरोधाला फक्त विरोध करण्याचे धोरण काँग्रेसने अवलंबिले आहे. असेही विनोद तावडे यावेळी म्हणाले. 

 

 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेsindhudurgसिंधुदुर्ग