शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू, सिंधुदुर्गमधील साकेडी येथील घटना

By सुधीर राणे | Updated: March 16, 2023 15:23 IST

कणकवली : बेंगलोर रेल्वेने मुंबईहून कणकवलीच्या दिशेने येत असताना रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. संदीप हरी ...

कणकवली : बेंगलोर रेल्वेने मुंबईहून कणकवलीच्या दिशेने येत असताना रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. संदीप हरी पारकर (वय-५८, चिंदर ,भटवाडी, मालवण) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी (दि.१६) सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर कणकवली तालुक्यात साकेडी, बौद्धवाडी दरम्यान घडली. संदीप हे रेल्वेतून खाली पडल्याचे रेल्वेतील प्रवाशांनी पाहिले. त्यानंतर याबाबत प्रवाशांनी कणकवली रेल्वे स्टेशनला माहिती दिली. कणकवली येथील रेल्वे सुरक्षा बल व कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र संदीप पारकर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर  त्यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस हवालदार मिलिंद देसाई, माने, कोकण रेल्वे सुरक्षाबलाचे राधेश्याम, प्रदीपकुमार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गrailwayरेल्वेDeathमृत्यू