शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

रत्नागिरीतील अणू उर्जा प्रकल्प चर्चेतून व्हायला हवा- डाॅ. रघुनाथ माशेलकर

By अनंत खं.जाधव | Published: December 20, 2023 9:39 PM

डॉ. माशेलकर स्वत: प्रबोधन करण्यास तयार असल्याचीही दिली ग्वाही

सावंतवाडी: सध्या देशाला अणू उर्जा प्रकल्पाची गरज असून असे प्रकल्प झाले पाहिजेत अणू उर्जा प्रकल्पामुळे देशात आतापर्यंत कुठे हानी झाल्याचे उदाहरण नाही.त्यामुळे सरकार ने जनते मध्ये जाऊन प्रबोधन करावे तरच  रत्नागिरी जिल्ह्यातील अणू उर्जा प्रकल्प मार्गी लागेल  असे स्पष्ट मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.रघुनाथ माशेलकर यांनी मांडले.

गरज भासल्यास मी स्वता प्रकल्पग्रस्तांचे प्रबोधन करण्यास जायला तयार आहे.कोकणची प्रगती साधायची असेल तर फक्त मनाची श्रीमंती असून चालणार नाही स्वताही श्रीमंत झाले पाहिजेत असे ही डाॅ.माशेलकर म्हणाले. डाॅ.रघुनाथ माशेलकर हे सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी तील कार्यक्रमा निमित्त आले असता पत्रकारांशी बोलत होते.

डाॅ.माशेलकर म्हणाले,देशात अनेक ठिकाणी अणू उर्जा प्रकल्प आहेत.तेथे आतापर्यंत कोणतीही चुकीची घटना घडली नाही.तसेच अणू उर्जा प्रकल्पामुळे आंब्याचे पीक नाहिसे होणार हे पूर्णपणे चुकीचे असून गुजरात जामनगर येथे तर अणू उर्जा प्रकल्प असतना चांगल्या पैकी आंब्याचे पीक येत आहे.त्यामुळे असे प्रकल्प होणे देशाच्या दृष्टीने गरजेचे आहे.असे ही त्यांनी सांगितले.

तसेच रत्नागिरी येथील प्रकल्प होण्यासाठी प्रबोधन ही महत्वाचे आहे.यासाठी त्यांनी ऑस्टोलिया मध्ये आपल्या मित्राने अणू उर्जा प्रकल्प उभारत असतना तेथील जनतेचे कसे प्रबोधन केले त्याचे उदाहरण दिले तसेच प्रबोधन रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त मध्ये झाले पाहिजे असे डाॅ.माशेलकर यांनी सांगितले.तसेच प्रबोधन करण्यासाठी सरकार ने सांगितल्यास मीही तेथे जाण्यास तयार आहे असून कोकणच्या श्रीमंती साठी माझे उर्वरित आयुष्य द्याला तयार आहे.असेही डाॅ.माशेलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Raghunath Mashelkarडॉ. रघुनाथ माशेलकरSawantwadiसावंतवाडी