शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली जादुचे ते आरोप नव्हे सत्यच : नीतेश राणे : शिवसेना नेत्यांबाबत जनतेमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:09 IST

शिवसेनेच्या नेत्यांबाबत जनतेने विश्वास ठेवावा का? लोकशाही प्रक्रियेतून हे नेते चालतात का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.

ठळक मुद्देबंगाली जादुचे ते आरोप नव्हे सत्यच : नीतेश राणे शिवसेना नेत्यांबाबत जनतेमध्ये संभ्रम

कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर हे जादूटोणा करतात. त्यांच्याकडून बंगाली जादुचे प्रयोग केले जातात असा आरोप त्यांचेच सहकारी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सहकारी सुर्यकांत दळवी यांनीही तसाच आरोप मंत्री कदमांवर केलेला आहे.

हे दोन्ही आरोप करणाऱ्या व्यक्ती दोन्ही मंत्र्यांच्या जवळच्या आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले हे आरोप नसून सत्यच आहे . असे म्हणावे लागेल. असे सांगतानाच शिवसेनेच्या नेत्यांबाबत जनतेने विश्वास ठेवावा का? लोकशाही प्रक्रियेतून हे नेते चालतात का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले. कणकवली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, दीपक केसरकरांबाबत आम्ही अनेक गोष्टी ऐकून होतो. परंतु , बबन साळगावकर हे केसरकरांच्या गाडीतून फिरणारे एक प्रमुख व्यक्ती आहेत. तसेच बबन साळगावकर यांच्याकडे एक डायरी देखील आहे. त्या डायरीत अनेक उल्लेख असल्याचे ते सांगतात.जर बंगाली जादुचे प्रयोग करुन दीपक केसरकर आणि रामदास कदम निवडणुका जिंकत असतील तर ही बाब लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे जनतेने तरी लोकशाहीवर विश्वास ठेवावा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खऱ्या अर्थाने या आरोपांमुळे केसरकर यांच्या बौद्धीक विचारांचे हे अपयशच असल्याचे स्पष्ट होत आहे. अशी टीका राणे यांनी केली .

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग