शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नारायण राणेंचे केंद्रीय मंत्रीपद हा महाराष्ट्राचा सन्मान : अतुल काळसेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 15:14 IST

Narayanrane Kankavli Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. हा केवळ सिंधुदुर्गचाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे,असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनारायण राणेंचे केंद्रीय मंत्रीपद हा महाराष्ट्राचा सन्मान : अतुल काळसेकर 

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीनारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. हा केवळ सिंधुदुर्गचाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे,असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी व्यक्त केले.दिल्ली येथे बुधवारी अतुल काळसेकर व सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील राजकारण तसेच विविध विकासकामे व प्रकल्पांबाबत चर्चा झाली.त्याविषयी अतुल काळसेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.त्यांनी म्हटले आहे की, आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातुन चांगल्या प्रकारे देशाला, पर्यायाने उपक्रमशील उद्योजकांना नारायण राणे न्याय देऊ शकतील. त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग प्रणालीत जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय,फळप्रक्रिया व्यवसाय,पर्यटन व्यवसाय, खादी ग्रामोद्योग व इतर लघु उद्योगाना आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नव उद्योजकांना त्यांच्याकडे असलेल्या खात्याच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध होतील.

केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर अभियानाला यामुळे खऱ्या अर्थाने गती प्राप्त होईल. नारायण राणे यांना मिळालेले केंद्रीय मंत्रीपद ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुसंधी आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेAtul Kalasekarअतुल काळसेकरKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गministerमंत्री