शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नारायण राणेंचे केंद्रीय मंत्रीपद हा महाराष्ट्राचा सन्मान : अतुल काळसेकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 15:14 IST

Narayanrane Kankavli Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. हा केवळ सिंधुदुर्गचाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे,असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनारायण राणेंचे केंद्रीय मंत्रीपद हा महाराष्ट्राचा सन्मान : अतुल काळसेकर 

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्रीनारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे. हा केवळ सिंधुदुर्गचाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे,असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी व्यक्त केले.दिल्ली येथे बुधवारी अतुल काळसेकर व सिंधुदुर्गातील भाजप नेत्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील राजकारण तसेच विविध विकासकामे व प्रकल्पांबाबत चर्चा झाली.त्याविषयी अतुल काळसेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.त्यांनी म्हटले आहे की, आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातुन चांगल्या प्रकारे देशाला, पर्यायाने उपक्रमशील उद्योजकांना नारायण राणे न्याय देऊ शकतील. त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग प्रणालीत जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय,फळप्रक्रिया व्यवसाय,पर्यटन व्यवसाय, खादी ग्रामोद्योग व इतर लघु उद्योगाना आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नव उद्योजकांना त्यांच्याकडे असलेल्या खात्याच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध होतील.

केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर अभियानाला यामुळे खऱ्या अर्थाने गती प्राप्त होईल. नारायण राणे यांना मिळालेले केंद्रीय मंत्रीपद ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुसंधी आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेAtul Kalasekarअतुल काळसेकरKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्गministerमंत्री