शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

नगराध्यक्षांचे वर्तन शहराला भूषणावह नाही : रूपेश नार्वेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 4:31 PM

लोकशाहीमध्ये एखाद्या चांगल्या गोष्टीचे जसे अभिनंदन करण्याची पध्दत आहे, तशीच एकाद्या चुकीच्या वतुर्णुकीची किंवा वाईट गोष्टीचा निषेध करण्याचीही पध्दत आहे. समीर नलावडे हे कणकवली शहराचे नगराध्यक्ष आहेत. त्यांनी त्याचे भान ठेवायला हवे. त्यांनी नगरपंचायत सभागृहात केलेले वर्तन शहराला भूषणावह नाही, अशी प्रतिक्रिया नगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षांचे वर्तन शहराला भूषणावह नाहीनगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

कणकवली : लोकशाहीमध्ये एखाद्या चांगल्या गोष्टीचे जसे अभिनंदन करण्याची पध्दत आहे, तशीच एकाद्या चुकीच्या वतुर्णुकीची किंवा वाईट गोष्टीचा निषेध करण्याचीही पध्दत आहे. समीर नलावडे हे कणकवली शहराचे नगराध्यक्ष आहेत. त्यांनी त्याचे भान ठेवायला हवे. त्यांनी नगरपंचायत सभागृहात केलेले वर्तन शहराला भूषणावह नाही, अशी प्रतिक्रिया नगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.याबाबत त्यानी प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही दिवसापूर्वी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी हातात काठ्या घेऊन बाजारपेठेत फिरत शिविगाळ करीत वाहनांची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला होता.ते वर्तन नगराध्यक्ष पदावरील व्यक्तीला शोभत नाही. त्यामुळे त्या वर्तनाच्या निषेधाचा ठराव मी लोकशाही पध्दतीने नगरपंचायत सभेत मांडला होता. पण नलावडे यांना आपण नगराध्यक्ष आहोत याचे भान राहीले नाही. त्यांनी नगरपंचायत सभागृहात गुंडगिरी करून अर्वाच्च भाषा वापरली.

हे लोकशाहीला घातक आहे. या कृत्याचाहि मी निषेध करतो . याही पुढे मी कोणाच्याही दहशतीला भीक घालणार नाही. नगरपंचायतीच्या चुकीच्या गोष्टीचे समर्थन मी करणार नाही. माझी बांधीलकी शहरातील जनतेशी आहे. त्यादृष्टीनेच मी कार्यरत राहिन असेही त्यानी या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग