शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कामे रखडली, कणकवलीत नागेश मोरयेंचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:37 IST

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे रखडल्याने याप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हा ...

कणकवली : मुंबई-गोवामहामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे रखडल्याने याप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती नागेश मोरये यांनी उपोषण सुरु केले आहे. कणकवलीत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आज, सोमवारी पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.मुंबई-गोवामहामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी भातशेतीच्या नुकसानीसह अनेकांच्या घरामध्ये पाणी जाण्याचे प्रकार नांदगावसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घडत आहेत. तांत्रिक बाबी विचारात न घेता करण्यात आलेल्या कामांचा मोठा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेकांना जमिनींचा मोबदला देखील मिळाला नाही.नागेश मोरये यांच्या उपोषणाला शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पाठींबा दर्शवला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ पारकर, गजानन रेवडेकर, नांदगाव माजी सरपंच शशिकांत शेट्ये, माजी समाज कल्याण सभापती मंगेश तांबे, काँग्रेस जिल्हा चिटणीस महिंद्र  सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली तालुका काँग्रेस उपाध्यक्ष प्रदीप तळगावकर, शहराध्यक्ष महेश तेली, प्रवासी संघटना अध्यक्ष मनोहर पालयेकर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ अध्यक्ष दादा कुडतरकर आदी मान्यवरांनीही उपोषणस्थळी उपस्थिती दर्शवून पाठींबा दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग