शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

सिंधुदुर्गचा पर्यटनाबरोबरच आध्यात्मिकदृष्ट्या विकास - दीपक केसरकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 18:40 IST

सिंधुदुर्गचा पर्यटनाबरोबरच आध्यात्मिक दृष्ट्याविकास होत असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

सावंतवाडी : साईबाबा हयात असताना कविलकाटे येथे साई मंदिर, तर स्वामी समर्थांच्या पादुका वेंगुर्ल्यात असल्याने तसेच साटम महाराज राऊळ महाराज अशी अनेक संत लाभल्याने सिंधुदुर्ग हा भक्तीमार्गातील लोकांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा पर्यटना बरोबरच अध्यात्मिकदृष्ट्या विकास होण्यासाठी पर्यत सुरू आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. 

सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात शनिवारी स्वामींच्या मुळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रदर्शनाचे प्रमुख तथा वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजय वेंगुर्लेकर, सचिन वालावलकर, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे आबा केसरकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत, विश्वास घाग आदी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, मी राज्याचा मंत्री असलो तरी राज्याचा विकास डोळ्यासमोर आहे. परंतु जिल्ह्याचा आणि विशेषतः या ठिकाणी घर असल्याने सावंतवाडीवर अधिकचा लक्ष देणार आहे भक्ती मार्गातून चांगले काम होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वामींच्या चित्र प्रदर्शनाचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. स्वामीचे मूळ स्थान असलेल्या अक्कलकोट परिसराचा विकास शासन करणार असून ह्या विकासासंदर्भात कोणाच्या काही सूचना असतील तर त्यांनी माझ्याकडे दिल्यास मी त्या तिथपर्यंत पोहोचवेण असे आश्वासन ही यावेळी उपस्थितांना मंत्री केसरकर यांनी दिले.  

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकरtourismपर्यटन