शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीचा साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:30 IST

Kankvali Sindhudurg- कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना लस साठा संपला आहे. त्यामुळे नागरिकांना बुधवारी लस उपलब्ध होऊ शकली नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी १५० हून अधिक जणांना कोरोना लस दिली जाते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरण करून घेणेही महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देकणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीचा साठा संपला लस शिल्लक नसल्यामुळे होऊ शकले नाही लसीकरण

कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना लस साठा संपला आहे. त्यामुळे नागरिकांना बुधवारी लस उपलब्ध होऊ शकली नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी १५० हून अधिक जणांना कोरोना लस दिली जाते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरण करून घेणेही महत्त्वाचे आहे.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात असलेला कोरोना लसींचा साठा ६ एप्रिलला सायंकाळी संपला. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सकांचे लक्ष वेधले आहे. लस शिल्लक नसल्यामुळे बुधवारी लसीकरण होऊ शकले नाही.दरम्यान, लसीचा साठा संपल्याने हा साठा उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा लसीकरण केले जाणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय प्रशासन सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे गुरुवारीही नागरिकांना लस मिळणार नाही.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग