शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कणकवली-जानवली पूल सर्वांगीण विकासाचा दुवा ठरेल - नितेश राणे

By सुधीर राणे | Updated: March 9, 2024 12:42 IST

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'कणकवलीची सत्ता द्या, आम्ही कणकवलीचा चेहरा मोहरा बदलून दाखवू' असे सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही आमचे सर्वच लोकप्रतिनीधी व सहका-यांनी एकत्र मिळून विविध विकास कामे केली आहेत. कणकवली-जानवली पूल अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प होता. यामुळे कणकवली शहर  आणि ग्रामीण भाग जोडला जाईल. हा पुल सर्वांगुण विकासाचा दुवा ठरेल अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली.  कणकवली आणि जानवली जोडणाऱ्या पूलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते झाले. यावेळी नितेश राणे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राणे म्हणाले, या पूलामुळे कणकवलीमध्ये वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच जानवली व लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासाठी सोयीचे ठरेल. पालकमंत्र्यांनी  आमच्या या पुर्ण संकल्पनेला ख-या अर्थाने सत्यात उतरवण्यात आम्हाला फार मोठी ताकद दिली. या पुलाचे काम १५ जून पर्यंत पूर्ण होईल. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Kankavliकणकवली