शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली-जानवली पूल सर्वांगीण विकासाचा दुवा ठरेल - नितेश राणे

By सुधीर राणे | Updated: March 9, 2024 12:42 IST

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

कणकवली: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'कणकवलीची सत्ता द्या, आम्ही कणकवलीचा चेहरा मोहरा बदलून दाखवू' असे सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही आमचे सर्वच लोकप्रतिनीधी व सहका-यांनी एकत्र मिळून विविध विकास कामे केली आहेत. कणकवली-जानवली पूल अतिशय महत्वकांक्षी प्रकल्प होता. यामुळे कणकवली शहर  आणि ग्रामीण भाग जोडला जाईल. हा पुल सर्वांगुण विकासाचा दुवा ठरेल अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली.  कणकवली आणि जानवली जोडणाऱ्या पूलाच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते झाले. यावेळी नितेश राणे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.राणे म्हणाले, या पूलामुळे कणकवलीमध्ये वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच जानवली व लगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणासाठी सोयीचे ठरेल. पालकमंत्र्यांनी  आमच्या या पुर्ण संकल्पनेला ख-या अर्थाने सत्यात उतरवण्यात आम्हाला फार मोठी ताकद दिली. या पुलाचे काम १५ जून पर्यंत पूर्ण होईल. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Kankavliकणकवली