शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Jayant Patil "आधी त्यांना समजवा"... मालवण किल्ल्यावर जयंत पाटलांचा मध्यस्थीचा प्रयत्न, राणे - ठाकरे समर्थक मागे हटेनात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:39 IST

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अपघात प्रकरणी आज महाविकास आघाडीने घटनास्थळी भेट दिली.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अपघात प्रकरणी आज महाविकास आघाडीने घटनास्थळी भेट दिली. ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांसह उपस्थित आहेत. यावेळी ठाकरे गट आणि राण समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही गट आमने-सामने आल्याने ताणावाचे वातावरण तयार झाले आहे. दोन्ही गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, आता या प्रकरणात 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दोन्ही गटात मध्यस्ती करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Shivaji Maharaj Statue Collapse मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने-सामने 

मालवण येथील किल्ल्यावर ठाकरे गट आणि राण समर्थक आमने-सामने आले आहेत. दोन्ही गट मागे हटायला तयार नाही, यामुळे आता जयंत पाटील यांनी मध्यस्तीचे प्रयत्न सुरू केले असून दोन्ही बाजूच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. 

जंयत पाटील यांनी स्वत: नारायण राणे आणि नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. राणे समर्थकांना यावेळी पाटील यांना आधी त्यांना समजवा असं सांगितल्याचे दिसत आहे.

पोलिसांचा ताफा वाढवला

मालवण किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये गोंधळ वाढला आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. 

जयंत पाटलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

दरम्यान, यावेळी जयंत पाटील यांनी ठाकरे गट आणि राणे समर्थकामध्ये नेमकं काय घडलं याची माहिती दिली. जयंत पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे राज्यातील लोक इकडे येणार. किती अतिरेक करावा हे स्थानिकांनी ठरवावं. आता एक ग्रुप पुतळा बघून बाहेर जात होता. आम्ही आत ऑलरेडी गेलो होतो. त्यानंतर दोन्ही गटात बाचाबाची झाली, असंही पाटील म्हणाले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNarayan Raneनारायण राणेAditya Thackreyआदित्य ठाकरे