शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

"जलसंधारणच्या कामांची सखोल चौकशी करा, ठराविक ठेकेदारांची दादागिरी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:27 IST

राज्यात दरवर्षी १० ते १२ हजार कोटी जलसंधारण कामांसाठी खर्च होतात.

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारण विभागामध्ये ठेकेदारांची प्रचंड दादागिरी चालली आहे. याकामांमध्ये मोठी साखळी कार्यरत असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार करणार आहोत. तसेच त्या कामांची सखोल चौकशी करत कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. भाजप कार्यालय येथे आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राजन तेली म्हणाले, राज्यात दरवर्षी १० ते १२ हजार कोटी जलसंधारण कामांसाठी खर्च होतात. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ नव्याने निविदा निघाल्या होत्या. ३००-३५० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत. जलसंधारण विभागात स्वतःचे वर्चस्व निर्माण करीत काही ठेकेदार काम करतात. धरण बांधतात, पण तेथील भूसंपादन होत नाही. शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळत नाहीत. हा सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे.सावडाव येथे २०१० साली धरण झाले. आता त्याची  दुरुस्ती केली जात आहे. करंजे, कुंभवडे, वर्दे, आंब्रड, शिरवल या धरण प्रकल्पांचे काम सुरू असले तरी तेथील  भूसंपादन आजही झालेले नाही. याला जबाबदार कोण? जलसंधारणची कामे होतात, मात्र, त्यांचे ऑडिट झाले पाहिजे अशी मागणीही करणार असल्याचे तेली यांनी सांगितले.वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व अन्य धरण प्रकल्प आहेत.त्या तालुक्यात अजून ५-६ प्रकल्प होत आहेत. त्यांचा काय उपयोग ? त्यामुळे पैशाची लयलूट थांबली पाहिजे.गरज नसलेल्या ठिकाणीही ठेकेदार कामे काढतात.याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही तेली म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प