शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंधुदुर्गकडे येणारी आंतरराज्य वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:39 IST

अतिवृष्टीचा परिणाम : आणखी काहीतास परस्थीती अशीच राहणार

सावंतवाडी : मागील तीन दिवस अहाेरात्र ढगफुटी सारखा पाऊस कोसळत असल्याने आतंरराज्य वाहतुकीवर परिणाम झाला आहे.आंबोली घाट,राम घाट व चोरला घाट बंद असल्याने आंतरराज्य वाहतूक ठप्प झाली आहे. आंबोली घाटात आज आठ ठिकाणी झाडे कोसळली तर एका ठिकाणी भली मोठी दरड रस्त्यावर आली आहे गेले.

पाऊस सतत तीन दिवस कोसळत आहे ढगफुटीसारखा कोसळणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबोली भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आठ ठिकाणी झाडे कोसळली ती रस्त्यावर आल्याने खेळखंडोबा उडाला.आंबोली घाटात बस अडकली असल्याचे समजताच पोलिसांची व्हॅन जात असताना दरड या गाडी समाेर आली,त्यामुळे सुदैवाने पोलीस बालंबाल बचावले.

आंबोली -सावंतवाडी ,अंबोली -काेल्हापूर, सावंतवाडी बेळगाव वाहतुक ठप्प झाली आहे .गोवा- दोडामार्ग- रामघाट -बेळगाव आणि चोरला -बेळगाव अशी तीन्ही घाटातील आंतरराज्य वाहतूक ठप्प झाली आहे .आंबाेली घाटात दरड कोसळली असून राम घाटात रस्ताच खचला असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे तर चाेरला घाटात दरड रस्त्यावर आल्याने वाहतुक ठप्प झाली.

आज वीज गायब आणि मोबाईल कंपनीचे मोबाईल देखील स्वीच ऑफ झाले आहेत.आंबोलीची दरड कोसळली ती बाजूला करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आंबाेली घाटातील मुख्य धबधब्याच्या जवळच ही दरड कोसळली आहे त्यामुळे हाहाकार उडाला .मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन  विस्कळीत झाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग