शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सिंधुदुर्गात अतिवृष्टी; अनेक मार्ग पाण्याखाली, ओरोस ख्रिश्चनवाडीला पुन्हा पुराच्या पाण्याचा वेढा

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 19, 2024 16:27 IST

शाळा, महाविद्यालये सोडली, एनडीआरएफची पथके तैनात

गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. ओरोस येथे महामार्गालगत ख्रिश्चन वाडी येथील घरांमध्ये पाणी घुसल्याने तेथील लोकांना बचाव पथकाच्या टीमने सुखरूप बाहेर काढले. ग्रामीण भागातील पुलांवर पाणी आल्याने विविध रस्ते पाण्याखाली गेले होते. परिणामी अनेक राज्य तसेच जिल्हा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

आजच्या परिस्थितीमुळे शेकडो लोक बाधित झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. केल्या १३ दिवसात जिल्ह्यात पूरस्थिती रविवार व्हायची ही तिसरी वेळ आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ११४.८ च्या सरासरीने पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात पडला आहे. 

गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट अर्थात मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे. गुरुवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढला. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्यांना पूरस्थितीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यातील तेरेखोल व करली नदीने धोका पातळी ओलांडल्याने या नदी काठच्या गावांना कृषी विद्या धोका निर्माण झाला होता. तर अन्य गडनदी, तिलारी धोका पातळी वर पोहोचल्या होत्या. परिणामी या नद्यांच्या काठी असलेल्या गावांनाही पुराच धोका निर्माण झाला होता.गुरुवारी रात्री महामार्गावरील बांदा येथे रस्त्यावर झाड पडून महामार्ग पडून काही काम हा मार्ग ठप्प झाला होता. आपत्ती व्यवस्थापनासाठी घटनास्थळी दाखल होत महामार्गावरील झाड बाजूला गेले त्यानंतर महामार्ग सुरळीत झाला. पुराचा सर्वाधिक जास्त फटका ओरोस ख्रिश्चन वाडी येथील घरांना बसला. पाण्याने घरांना चारी बाजूने वेडा दिल्यामुळे घरात अडकून बसलेल्या नागरिकांना बचाव पथकाने सुखरूप रित्या बाहेर काढले.

या मार्गावरील वाहतूक बंद

कुडाळ गुलमोहर हॉटेल येथे पाणी आल्याने वाहतूक आरएसएन हॉटेल मार्गे वळविण्यात आली होती. असगनी, आचरा मार्गावर पुलावर पाणी आल्याने कणकवली आचरा मार्ग वाहतुकीस बंद होता. या मार्गावरील वाहतूक बिडवाडी मार्गे वळविण्यात आली होती.कणकवली सातसल, कासरल मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद होती. अनाव  पणदूर मार्गावर पाणी आल्याने येथील वाहतूक बंद होतील. होडावडा तुळस मातोंड या मार्गावर पणी आल्याने याही मार्गावरील वाहतूक बंद होती .खाजगी शाळां बंद ठेवण्यात आल्या होत्या. कालांतराने पूर ओसरल्यानंतर या सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

२४ तासात झालेला पाऊस गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात ११४.८ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला. यामध्ये देवगड तालुक्यात ११२.६ मिलिमीटर पाऊस, मालवण मध्ये १२८.९ सावंतवाडी मध्ये ७८.२ ,वेंगुर्ला मध्ये ९३.३ मिमी, कणकवली मध्ये सर्वाधिक १४७.३ मी मी पाऊस झाला, कुडाळ मध्ये १३० मीमी पाऊस, वैभववाडी मध्ये १२० दोडामार्ग मध्ये ७१.३ मिनी पाऊस झाला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसfloodपूरriverनदी