शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; ६३ नागरिकांचे स्थलांतर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 20, 2024 19:05 IST

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गिरीश परबसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवड्याभराच्या कालावधीनंतरही मुसळधार पावसाचे सत्र कायम आहे. ग्रामीण भागातील पुलांवर पाणी आल्याने विविध रस्ते बंद झाले होते. परिणामी, अनेक राज्ये, तसेच जिल्हा मार्गावरील वाहतूक अधूनमधून ठप्प होत आहे. मुसळधार पावसामुळे आणि खचत असलेल्या डोंगर भागापासून सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ कुटुंबांतील ६३ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ५२.७ च्या सरासरीने पाऊस झाला असून, सर्वाधिक ८२.२ मिलीमीटर पाऊस दोडामार्ग तालुक्यात झाला आहे.गेल्या आठवड्याभरापासून हवामान खात्याच्या अलर्टनुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून तो अद्यापही कायम आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्यांना पूरस्थितीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर अधून मधून पाणी येत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होत होती.

२४ तासांत झालेला पाऊसशनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात ५२.७ च्या सरासरीने पाऊस झाला. यामध्ये देवगड तालुक्यात ५३ मिलीमीटर पाऊस, मालवणमध्ये ३४.४ सावंतवाडीमध्ये ६६.८, वेंगुर्ला मध्ये ५४.१ मिलीमीटर, कणकवलीमध्ये सर्वाधिक ४६.८ मिलिमीटर पाऊस झाला, कुडाळमध्ये ५३.३ मिलीमीटर पाऊस, वैभववाडीमध्ये ५०.८, तर दोडामार्गमध्ये ८२.२ मिलीमीटर पाऊस झाला.

आजपर्यंत झालेले नुकसानसिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्येकी ३ सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पक्की घरे १७, कच्ची घरे ३ पूर्णतः नुकसान झाले असून, ४०८ पक्क्या घरांचे, २०० कच्चा घरांचे, गोठा ११, पोल्ट्री १, २८ मांगरांचे अंशतः नुकसान झाले आहे. १४ दुधाळ जनावरे, १ ओढकाम करणारे जनावर आणि ३,१९५ कोंबड्या पुराच्या पाण्यामुळे मृत झाल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस