शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: उन्हाळ्यातील ‘वृक्षारोपण’; रोजगार निर्मितीच्या ‘माईलस्टोन’ ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 18:25 IST

प्रकाश काळे वैभववाडी : वैभववाडी उंबर्डे आणि खारेपाटण गगनबावडा मार्गांच्या दुतर्फा अलिकडेच जेसीबीने खड्डे मारण्यात आले. ते कशासाठी हे ...

प्रकाश काळेवैभववाडी : वैभववाडी उंबर्डे आणि खारेपाटण गगनबावडा मार्गांच्या दुतर्फा अलिकडेच जेसीबीने खड्डे मारण्यात आले. ते कशासाठी हे मात्र समजले नव्हते. गेल्याच आठवड्यात त्यामध्ये ‘उन्हाळी वृक्षारोपण’ केले गेले. तेव्हा कळले आपलं सरकार ‘पर्यावरणाचा समतोल’ राखण्यासाठी खरंच काहीतरी करू पाहतंय.पण गंमत अशी की, उष्णतेने कहर गाठला असताना केलेले ‘सरकारी वृक्षारोपण’ आठवडाभरातच करपून गेले. त्याहून मजेशीर गोष्ट म्हणजे त्या वृक्षारोपणाला प्लास्टिकच्या जाळ्यांनी संरक्षण केलंय. जे कोणीतरी सहज काढून नेईल. नाहीच नेले तर पुढच्या उन्हाळ्यातील ‘वणव्यात’ हमखास जळून जाईल.हा उन्हाळी वृक्षारोपणाचा सरकारी कार्यक्रम बहुधा दरवर्षीच होत असतो. त्यातून मजूर, रोपवाटिका व्यावसायिक, प्लास्टिक जाळ्या विक्रेते, पाण्याचे टँकर, ट्रॅक्टर मालक अशा घटकांना रोजगार देऊन त्यांना जगविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये शासकीय यंत्रणेतील कोणावरही संशय घेण्यास कुठेही वाव दिसत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात लावलेलं रोपटं जगलंच पाहिजे, अशी शासन निर्णयात कुठेही अट नसावी.अन्यथा विशिष्ट भागात दरवर्षी होणाऱ्या या सरकारी सोहळ्यातून रस्त्याच्या दुतर्फा गच्च हिरवी वनराई आणि वाटसरूंना शीतल सावली मिळायला काय हरकत होती? असो. नाहीतरी वाढत्या महागाईत पगार पुरतोय कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गroad transportरस्ते वाहतूक