शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आडाळीत काजू बागायतीला आग ; लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:46 IST

आडाळी येथील काजू बागायतीला रविवारी सायंकाळी आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. ऐन हंगामात काजू बागेला लागलेल्या आगीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

ठळक मुद्देआडाळीत काजू बागायतीला आग लाखो रुपयांचे नुकसान

दोडामार्ग : आडाळी येथील काजू बागायतीला रविवारी सायंकाळी आग लागून शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. ऐन हंगामात काजू बागेला लागलेल्या आगीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.आडाळी येथील जयराम दत्ताराम गावकर व पराग महादेव गावकर या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने काजू बागायती फुलविली आहे. दरवर्षी या काजू बागायतीतून त्यांना लाखो रूपयांचे उत्पन्न मिळते. यावर्षीच्या हंगामात चांगले उत्पन्न मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, रविवारी सायंकाळी काजू कलम बागेला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे आशेची निराशा झाली.

सायंकाळी उशिरा आग लागली आणि काही वेळातच परिसरात पसरत गेली. आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळेपर्यंत शंभरहून अधिक काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात आली. या शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.नुकसानीच्या निकषात बदल करा!दोडामार्ग तालुक्यात दरवर्षी वणवे लागून काजू कलमे जळून खाक होण्याच्या दुर्घटना मोठ्या प्रमाणात घडतात. मात्र त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. नुकसान भरपाई देताना शासकीय निषक आडवे येतात. त्यामुळे या निकषात बदल करण्याची मागणी शेतकरी व काजू बागायतदारांतून होत आहे. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग