शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

...अखेर कणकवली मुख्य चौकात तीन सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:18 IST

Cctv Police Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात यापूर्वी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे काढण्यात आले होते. याबाबत प्रसिद्धीमाध्यमांमधून आवाज उठविल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे...अखेर कणकवली मुख्य चौकात तीन सीसीटीव्ही कॅमेरे सज्जचौकातील घडामोडींवर पोलिसांचे लक्ष राहणार

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात यापूर्वी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे काढण्यात आले होते. याबाबत प्रसिद्धीमाध्यमांमधून आवाज उठविल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली आहे.कणकवली पटवर्धन चौकात तीन सीसीटीव्ही बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूचनेनुसार टीम दाखल झाली होती. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. तसेच या सीसीटीव्हीबरोबरच नियंत्रण कक्षाशी जोडली जाणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा येथे आता कार्यरत होणार आहे.यापूर्वी कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकात सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्ष तसेच कणकवली पोलीस ठाण्याशी जोडलेली ध्वनिक्षेपक यंत्रणा सुरू होती. मात्र, महामार्ग चौपदरीकरणाच्या कामानंतर हे सीसीटीव्ही काढण्यात आले. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या सूचनेनुसार पटवर्धन चौकात तीन सीसीटीव्ही बसविण्यासाठी टीम दाखल झाली. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान असलेल्या कणकवलीतील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील घडामोडींवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीPoliceपोलिसKankavli Police Stationकणकवली पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग