शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सिंधुदुर्ग किल्ला संरक्षणाबरोबर रोषणाईने उजळण्यासाठी प्रयत्न, नारायण राणेंनी मांडली केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:43 IST

कणकवली: सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊल खुणांचा ऐतिहासीक ठेवा जपणारा अरबी समुद्रातला किल्ला आहे. त्याच्या तटबंदीची ...

कणकवली: सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊल खुणांचा ऐतिहासीक ठेवा जपणारा अरबी समुद्रातला किल्ला आहे. त्याच्या तटबंदीची पडझड थांबवण्याबरोबरच किल्ल्यावर रोषणाई करण्याबाबत आग्रही भुमिका खासदार नारायण राणे यांनी घेतली आहे. केंद्रीय संस्कृती अन पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेत खासदार राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वास्तव  स्थितीचे आणि ऐतिहासीक दस्तावेजाच्या अमुल्य ठेव्याकडे लक्ष वेधले. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धणासाठी उपाययोजना करण्याबाबत पर्यटनमंत्र्यांनी आश्वासित केले.यावेळी खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आवडते पर्यटन स्थळ आहे. या ऐतिहासिक किल्ल्याला दरवर्षी ५ ते ६ लाख पर्यटक भेट देतात. सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी प्रत्यक्ष गडाला भेट दिली होती. त्यांना समर्पित या किल्ल्यावर मंदिर असून गडाच्या तटबंदी नजीक  छत्रपतींचा हात अन पायाचा ठसाही जतन केला गेला आहे.दुर्दैवाने, योग्य देखरेखीअभावी हा किल्ला अत्यंत नाजूक अवस्थेत आहे. संरक्षण भिंती जलद गतीने ढासळत आहेत.अनेक ठिकाणी तटबंदीला भगदाड पडले आहे. रोषणाई अभावी सायंकाळनंतर पर्यटकांची ये-जा थांबते. किल्ल्याच्या तटबंदीला संरक्षीत करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याबरोबरच  किल्ल्यावर रोषणाई केल्यास पर्यटकांची संख्या येथे वाढेल. तसेच पुढील पडझड थांबवण्यासाठी टेट्रा पॉड्स समुद्रात फोर्डच्या आसपास ठेवणे आवश्यक आहेत.किल्ल्याच्या संरक्षण भिंतींची पडझड रोखण्यासाठी पावले उचलण्याची आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर रोषणाई करण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात अशी विनंती केंद्रीय पर्यटनमंत्री शेखावत यांच्याकडे नारायण राणे  यांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगडNarayan Raneनारायण राणे tourismपर्यटनministerमंत्री