शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दमदाटीचे दिवस संपले, आता विकासाचे पर्व :उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:59 IST

विकासाची स्वप्ने अनेकांनी दाखविली, परंतु खरा विकास काय असतो हे आता आम्ही दाखवून देत आहोत. त्यामुळे दमदाटी, धाकदपटशाहीचे दिवस संपले असून विकासाचे पर्व सुरू झाले आहे, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देदमदाटीचे दिवस संपले, आता विकासाचे पर्व :उदय सामंत वैभववाडीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

वैभववाडी : विकासाची स्वप्ने अनेकांनी दाखविली, परंतु खरा विकास काय असतो हे आता आम्ही दाखवून देत आहोत. त्यामुळे दमदाटी, धाकदपटशाहीचे दिवस संपले असून विकासाचे पर्व सुरू झाले आहे, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.येथील नगरपंचायतीनजीकच्या मंचावर शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात इतर पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, दिगंबर पाटील, संदेश पटेल, मंगेश लोके, नंदू शिंदे, विठ्ठल बंड, रमेश तावडे, प्रदीप रावराणे आदी उपस्थित होते.पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यातील काही नेत्यांनी विकास हा स्वत:च्या स्वार्थाभोवताली मर्यादितच ठेवला. त्यासाठी त्यांनी सर्व अस्त्रांचा वापर केला. प्रसंगी आडवे येणाऱ्यांना दमदाटी करीत होते. परंतु दादागिरीचे पर्व आता संपले आहे. आम्ही विकासाचे पर्व सुरू केले आहे. त्यामुळे आता कुणीही घाबरण्याचे कारण नाही. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे, त्यांनी निर्धास्तपणे काम करावे.कणकवलीत परिवर्तन सुरूकुडाळ-मालवण, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यापूर्वीच परिवर्तन झालेले आहे. परंतु सध्या परिवर्तनाचे वारे कणकवली विधानसभा मतदारसंघात वाहू लागले आहेत. आज कणकवलीत शेकडो लोकांनी प्रवेश केले, तर वैभववाडीतदेखील खुल्या मैदानात कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. त्यामुळे २०२४ मध्ये कणकवलीत शिवसेनेचाच आमदार असेल, असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतvaibhavwadiवैभववाडीsindhudurgसिंधुदुर्ग