शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

corona virus : एसटीसह रेल्वेने गाड्या सुरू कराव्यात :मोहन केळुसकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:27 IST

कोरोना महामारीबाबत सर्वच प्रकारच्या माध्यमांनी त्याचा खूपच मोठा बागुलबुवा उभा केला आहे. कोकणातील गणेशोत्सव हा पारंपरिक धार्मिक सण आहे. तो यथोचित साजरा करण्यासाठी एसटीसह कोकण रेल्वेने पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या आरोग्याबाबत खातरजमा करून नियोजनपूर्वक गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देएसटीसह रेल्वेने गाड्या सुरू कराव्यात :मोहन केळुसकर कोरोनाचा बागुलबुवा थांबवावा, आरोग्याबाबत खातरजमा करावी

कणकवली : कोरोना महामारीबाबत सर्वच प्रकारच्या माध्यमांनी त्याचा खूपच मोठा बागुलबुवा उभा केला आहे. कोकणातील गणेशोत्सव हा पारंपरिक धार्मिक सण आहे. तो यथोचित साजरा करण्यासाठी एसटीसह कोकण रेल्वेने पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या आरोग्याबाबत खातरजमा करून नियोजनपूर्वक गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी केली आहे.परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब हे कोकणातील आहेत. अभ्यासू आहेत. मात्र, मंत्रिपदावर येताच त्यांना कोरोनाच्या साथीमुळे या खात्याचा अभ्यास करायला अपेक्षित वेळ मिळालेला नाही.कोकण रेल्वेने शयनकक्ष, वातानुकूलीत डब्यांऐवजी द्वितीय श्रेणीच्या डब्यांच्या गाड्या सुरू करून गणेशभक्तांची सोय केली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांची सोय होईल. कोकणात पोहोचणारा गणेशभक्त गणेश चतुर्थीपर्वी आठ-दहा दिवस आधी पोहोचेल असे नियोजन करावे. म्हणजे त्यांच्या आरोग्याची पूर्व तपासणी करून योग्य नियोजन करणे प्रशासनाला शक्य होईल, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.सर्वच उपनगरांतून गाड्यांचे नियोजन होणे गरजेचेगेली काही वर्षे आम्ही एसटीने प्रवासी स्थानकांपर्यंत येण्याची वाट न बघता एसटीने प्रवाशांच्या ठिकाणी पोहोचले पाहिजे, अशी मागणी करीत आहोत. आज खासगी गाड्यांनी तसे नियोजनही केले आहे.

सध्या मुंबईत खासगी रिक्षा, टॅक्सी प्रवासी वाहतूक बंद असल्याने चाकरमानी बस स्थानकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळेच एसटीने मुंबईतील कोकणी माणसांची वस्ती असलेल्या सर्वच उपनगरांतून गाड्या सोडण्याचे नियोजन केले पाहिजे. तरच प्रवासी एसटीकडे वळतील, असेही म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेstate transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग