शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

डांबर कमी, खड्डे जास्त, सिन्धुदुर्गं जिल्ह्यातील विलवडेतील स्थिती, बांधकाम विभाग ठेकेदारावर मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 15:30 IST

ओटवणे : सिन्धुदुर्गं जिल्ह्यातील बांदा-दाणोली मार्गावरील विलवडे येथील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावर डांबर कमी आणि खड्डे जास्त असल्याने रस्ता पूर्णत: नवीन डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. शासनाचे वेळकाढू धोरण आणि ठेकेदारांना दरवर्षी दुरूस्तीसाठी मिळणारा निधी अशी परंपरा गेली पाच वर्षे सुरू आहे.दरवर्षी पावसानंतर या ...

ठळक मुद्देबांधकाम विभाग ठेकेदारावर मेहरबानखड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी, पावसाळ्यात परिस्थिती पुन्हा जैसे थैपूर्णत: नवीन डांबरीकरण करण्याची ग्रामस्थांतून मागणी

ओटवणे : सिन्धुदुर्गं जिल्ह्यातील बांदा-दाणोली मार्गावरील विलवडे येथील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावर डांबर कमी आणि खड्डे जास्त असल्याने रस्ता पूर्णत: नवीन डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. शासनाचे वेळकाढू धोरण आणि ठेकेदारांना दरवर्षी दुरूस्तीसाठी मिळणारा निधी अशी परंपरा गेली पाच वर्षे सुरू आहे.

दरवर्षी पावसानंतर या मार्गावर काळ्या डांबराची लाल माती होते. चर-खड्डे तर रोजच्या प्रवासातील एक भाग झाले आहेत. ग्रामस्थांचा रोष ओढवला की खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी करायची आणि पावसाळ्यात परिस्थिती पुन्हा जैसे थै. त्यामुळे या मार्गाचे सक्षमरित्या डांबरीकरण होणार की नाही, असा सवाल ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गातून होत आहे.

बांदा-दाणोली मार्गाचे रूंदीकरण प्रस्तावित आहे. जवळपास १५ कोटीहून अधिक निधी त्यासाठी खर्ची घालण्यात येणार होता. यामध्ये सरमळे, बावळाट, दाणोली तसेच वाफोली-बांदा या भागातील रस्त्याचे डांबरीकरण व रूंदीकरण झाले. पण विलवडे येथील सुमारे तीन ते चार किलोमीटरचा पट्टा रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. ग्रामस्थांच्या समाधानासाठी दरवर्षी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले जातात. मात्र रूंदीकरणाबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रि या उमटत आहेत. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग