शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच क्षेत्रात 'एआय'चा वापर टप्प्याटप्याने करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

By अनंत खं.जाधव | Updated: March 27, 2025 15:46 IST

आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्रात बैठक: गेळेतील संशोधन केंद्राला भेट 

सावंतवाडी : महाराष्ट्रात एआय'चा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांना एआयचे ज्ञान मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील असून टप्प्याटप्याने एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्रात बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अप्पर पोलीस अधीक्षक रूषिकेश रावले, आमदार दीपक केसरकर, प्रांताधिकारी, तहसिलदार, आंबोली सरपंच यांच्यासह आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, मागच्या वेळी कोल्हापूर दौऱ्यावर आलो होतो त्यावेळीच आंबोलीला यायचे निश्चित केले होते. येथील ऊस संशोधन केंद्राची पाहणी करून काही निर्णय घ्यायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सर्वच क्षेत्रात एआयचा वापर टप्प्याटप्याने करण्यावर सरकारचा भर आहे. शेतकऱ्यांनी एआयचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. भविष्यात ऊस फळबागा या एआय पध्दतीने विकसित करण्यात येणार असून अर्थसंकल्पात ही एआयला भरघोस तरतूद करण्यात आली असून या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्वच ठिकाणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गेळे येथील ऊससंशोधन केंद्राची पाहणीउपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी हेलिकॉप्टरने नांगरतास येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी थेट गेळे येथील ऊस संशोधन केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला. तेथील रस्ते पाणी याबाबत ही चर्चा केली तसेच ऊसाच्या प्रजाती कशा वाढतील याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स