शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
4
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
5
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
6
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
7
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
8
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
9
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
10
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
11
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
12
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
13
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
14
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
15
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
16
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
17
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
18
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
19
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
20
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

२०० कोटींचे मत्स्य पॅकेज जाहीर करा, उदय सामंत यांचे वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 15:10 IST

fishrman, udaysamant, sindhudurgnews वादळवाऱ्यांमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्या मत्स्य हंगामातही मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने नुकसानभरपाई म्हणून सागरी मच्छिमारांसाठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या जिल्हा कार्यकारिणीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्दे२०० कोटींचे मत्स्य पॅकेज जाहीर करा, उदय सामंत यांचे वेधले लक्ष अखिल मच्छिमार कृती समितीची मागणी

मालवण : वादळवाऱ्यांमुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्या मत्स्य हंगामातही मच्छिमारांना पूर्ण क्षमतेने मासेमारी करता न आल्याने राज्य शासनाने नुकसानभरपाई म्हणून सागरी मच्छिमारांसाठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या जिल्हा कार्यकारिणीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय केळुसकर यांनी याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांसह खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांना सादर केले. तसेच गतवर्षीच्या नुकसानभरपाईसाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ६५ कोटी रुपयांच्या मत्स्य पॅकेजसाठीच्या जाचक अटी व शर्ती रद्द करून मच्छिमार संस्थेचा सभासद असलेल्या मच्छिमार कुटुंबातील प्रत्येक सदस्यास पॅकेजचा लाभ द्यावा.

कुणालाही आर्थिक पॅकेजपासून वंचित ठेऊ नका. अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आंदोलनकर्त्या पारंपरिक मच्छिमारांवर दाखल असलेले गुन्हे सरकारने मागे घ्यावेत याविषयीसुद्धा अखिल मच्छिमार कृती समितीमार्फत निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :fishermanमच्छीमारUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग