शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

रवळनाथा 'तुझ्यात जीव रंगला', पाठक बाई लग्नानंतर प्रथमच मूळ गावी कोकणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 12:38 IST

लग्नानंतर प्रथमच त्या ओटवणे येथे आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या सोबत फोटोसेशन केले

सावंतवाडी : तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजली पाठक बाई अर्थातच अक्षया देवधर यांनी आपल्या मुळ गावी सावंतवाडी तालुक्यातील ओटवणेला भेट देत ग्रामदेवता रवळनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. लग्नानंतर पहिल्यांदाच पती हार्दिक जोशी सह ओटवणेत आल्या होत्या.तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अक्षया देवधर या मूळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावच्या त्याचे नातेवाईक आजही ओटवणे येथे असून आई वडिल मात्र मुंबई येथे राहतात त्या अधूनमधून ओटवणे गावात येत जात असतात.अलिकडेच अक्षया देवधर यांनी त्याच मालिकेतील हार्दिक जोशी या अभिनेत्याशी लग्न केले.या लग्नाची पत्रिका ठेवण्यासाठी अक्षया या ओटवणे येथे आल्या होत्या त्यावेळी त्यांनी ग्रामदेवता रवळनाथ मंदिरात जाऊन पत्रिका ठेवली होती.तसेच आपल्या ओटवणे येथील मूळ घरी जाऊन नातेवाईकांना ही पत्रिका दिली होती. त्यावेळी त्याचा कुठेही गाजावाजा झाला नव्हता.पण लग्नानंतर प्रथमच त्या ओटवणे येथे आल्यानंतर अनेकांनी त्यांच्या सोबत फोटोसेशन केले मात्र त्या एकदम सर्वसामान्य माणसा सारख्या मंदिरात गेल्या व लागलीच कोल्हापूर च्या दिशेने निघून गेल्या अक्षया देवधर या मूळच्या ओटवणे येथील असल्याचे प्रथमच समोर आल्याने अनेकांना आर्शचयाचा धक्काच बसला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTujhyat Jeev Rangalaतुझ्यात जीव रंगला