शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेती, बागायतीत पावसाचे पाणी घुसले, मळेवाड परिसरातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:46 IST

दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मळेवाड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत पावसाचे पाणी घुसून नुकसान झाले. सर्वत्रच भातपीक जमीनदोस्त झालेली दिसून येत आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

ठळक मुद्देशेती, बागायतीत पावसाचे पाणी घुसले, मळेवाड परिसरातील स्थिती भातपीक जमीनदोस्त, शेतकरी सापडला चिंतेत

सावंतवाडी : दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मळेवाड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत पावसाचे पाणी घुसून नुकसान झाले. सर्वत्रच भातपीक जमीनदोस्त झालेली दिसून येत आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षी सुरूवातीला पडलेल्या समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला होता. सगळीकडे शेती हिरवीगार दिसत होती. मात्र, दोन दिवसांपासून सुरु झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले.

चांगले पीक मिळणार या आशेवर शेतकरी आनंदीत होता. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे वातावरण दिसत आहे. मळेवाड तसेच आजूबाजूच्या गावातील शेतीत बागायतीत पाणी घुसून नुकसान झाले. तर काहींच्या घराला पाण्याने वेढा घातलेलां दिसून येत होता.सर्वत्रच भातशेती आडवी झालेली झालेली दिसून येत होती. असाच जर पाऊस पडत राहिला तर तोंडाशी आलेला घास हा या पावसामुळे हिरावून जाईल की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच नुकसानभरपाईची मागणी होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग