शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

शेती, बागायतीत पावसाचे पाणी घुसले, मळेवाड परिसरातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:46 IST

दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मळेवाड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत पावसाचे पाणी घुसून नुकसान झाले. सर्वत्रच भातपीक जमीनदोस्त झालेली दिसून येत आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

ठळक मुद्देशेती, बागायतीत पावसाचे पाणी घुसले, मळेवाड परिसरातील स्थिती भातपीक जमीनदोस्त, शेतकरी सापडला चिंतेत

सावंतवाडी : दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मळेवाड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती बागायतीत पावसाचे पाणी घुसून नुकसान झाले. सर्वत्रच भातपीक जमीनदोस्त झालेली दिसून येत आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.यावर्षी सुरूवातीला पडलेल्या समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला होता. सगळीकडे शेती हिरवीगार दिसत होती. मात्र, दोन दिवसांपासून सुरु झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले.

चांगले पीक मिळणार या आशेवर शेतकरी आनंदीत होता. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांवर चिंतेचे वातावरण दिसत आहे. मळेवाड तसेच आजूबाजूच्या गावातील शेतीत बागायतीत पाणी घुसून नुकसान झाले. तर काहींच्या घराला पाण्याने वेढा घातलेलां दिसून येत होता.सर्वत्रच भातशेती आडवी झालेली झालेली दिसून येत होती. असाच जर पाऊस पडत राहिला तर तोंडाशी आलेला घास हा या पावसामुळे हिरावून जाईल की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तसेच नुकसानभरपाईची मागणी होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग