शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई सुरू, ११ हजार रुपयांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 11:37 IST

सावंतवाडी : आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांना सावंतवाडी वनविभागाने दणका दिला आहे. गेल्या २ दिवसांत १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात ...

सावंतवाडी : आंबोली घाटात अस्वच्छता करणाऱ्यांना सावंतवाडी वनविभागाने दणका दिला आहे. गेल्या २ दिवसांत १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात ११ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून घाटात अस्वच्छता करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, अशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कचरा टाकणाऱ्या २, धूम्रपान करणाऱ्या ३, मद्यपान करणाऱ्या २, तर माकडांना खाऊ घालणाऱ्या ६ व्यक्तींवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली.वनविभागाकडून आवाहन केल्यानंतर सर्वच ठिकाणी आंबोली घाटात फलक लावण्यात आले असून गेल्या दोन दिवसांत १३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व ११,५०० रुपये दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. यामध्ये कचरा टाकणारे- २ व्यक्ती, धूम्रपान करणारे - ३ व्यक्ती, मद्यपान करणारे- २ व्यक्ती तर माकडांना खाऊ घालणारे- ६ व्यक्ती अशा प्रकारे मनाई कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडून सर्व सुजाण नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की, आपण सर्वांनी आपल्या आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधता टिकविण्यासाठी मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंधित करून तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकारी, कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग