शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कणकवली रेल्वेस्थानक परिसरातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली

By सुधीर राणे | Updated: October 21, 2022 18:48 IST

पाऊस व विजांच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कणकवली: गेले चार दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास कणकवली रेल्वे स्थानकानजीक वीज कोसळली. प्लॅटफॉर्म नंबर एकच्या ठिकाणी असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण सततच्या विजांच्या गडगटाने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.कणकवली रेल्वे स्टेशन येथील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दिवाळीमुळे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच दरम्यान मोठा गडगडाट करीत नजिकच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळली.काल, गुरुवारी सायंकाळी कनेडी येथे वीज पडून आठ महिला जखमी झाल्या होत्या. तर काही दिवसापूर्वी साळीस्ते येथील एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अचानक पडणाऱ्या पाऊस व विजांच्या गडगडाटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस