शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

सातारा: ढेबेवाडी विभागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान; शेतकरी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:12 IST

वनविभागाला जाग कधी येणार, अशी शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया

कऱ्हाड : ढेबेवाडी विभागात रानडुकरांनी व गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. ऊस पिकासह भुईमूग, भात पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तरीही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीकडे दुर्लक्ष करीत आहेत.ढेबेवाडी विभाग डोंगरी व जंगलाने व्यापलेला आहे. गत आठ-दहा वर्षांत येथे जंगल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी रानडुकरांसह गव्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. रानडुकरांनी काळगाव, उमरकांचन, सणबूर, सळवे परिसरात उच्छाद माजविला आहे. जानुगडेवाडी, बनपुरी, सळवे व बाचोली याठिकाणी रानडुकरांनी नुकसान केले आहे. रानडुकरांचे कळप रात्री शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त करीत आहेत.तर निवी, कसणी, वरचे घोटील, कारळे, सातर, तामिणे व पानेरी या गावांना जंगल लागूनच असल्याने रानडुकरांबरोबरच, गवे पीक उद्ध्वस्त करीत आहेत. मात्र, वनविभागाचे कर्मचारी सुस्त आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करून आपली जबाबदारी झटकत आहेत. वनविभागाला जाग कधी येणार, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.नुकसानग्रस्तांना भरपाई मिळेनावनविभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा टाळाटाळ करण्यात धन्यता मानत आहेत. पंचनामे करून आपला फायदा नाही, अशी मानसिकता या वन कर्मचाऱ्यांची झाली आहे. परिणामी, शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी