शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Satara- वाई बाजार समिती कांद्याची विक्रमी आवक, भाव गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 14:16 IST

कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले

वाई : राज्यभरात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. उत्पादन खर्च एवढा ही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे व शेतकऱ्याकडे साठवणुकीची सुविधा नसल्यामुळे बाजारात कांदा आणल्या शिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही वाई कृषी उत्पन्न बाझार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक असून, चार दिवसांत सरासरी तीन ते साडेतीन हजार पोत्यांची आवक झाली आहे. पुरंदर, लोणंद, खंडाळा आणि वाई येथील अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा वाई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता.

वाई बाजार समितीमध्ये कांदा खरेदीसाठी बंगलुरू, आसाम, कोकण महाबळेश्वर येथून व्यापारी वर्ग येत आहेत. सर्व साधारण ५ ते ११ रुपये भाव मिळत आहे. कांद्याचे लिलाव चालू असताना अडत व्यापारी अजय मांढरे, शेतकरी भानुदास धमाल, राजू चव्हाण, दिलीप गायकवाड, अर्जुन शिर्के, किसन यादव व व्यापारी समीर हागवणे, नितीन शेलार, रोहित नेवसे, गौरव जगताप आदी उपस्थित होते.

विक्री हॉलची सोय करण्याची मागणीकांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बरसा कांदा उघड्यावर ठेवावा लागत आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास कांद्याचे नुकसान होऊ शकते. बाजार समिती प्रशासनाने विक्री हॉलची सोय करून द्यावी, अशी व्यापारी व शेतकरी वर्गाची मागणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरonionकांदा