शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Satara- वाई बाजार समिती कांद्याची विक्रमी आवक, भाव गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 14:16 IST

कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले

वाई : राज्यभरात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. उत्पादन खर्च एवढा ही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य शासनाने प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर केले. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे व शेतकऱ्याकडे साठवणुकीची सुविधा नसल्यामुळे बाजारात कांदा आणल्या शिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही वाई कृषी उत्पन्न बाझार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक असून, चार दिवसांत सरासरी तीन ते साडेतीन हजार पोत्यांची आवक झाली आहे. पुरंदर, लोणंद, खंडाळा आणि वाई येथील अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा वाई बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणला होता.

वाई बाजार समितीमध्ये कांदा खरेदीसाठी बंगलुरू, आसाम, कोकण महाबळेश्वर येथून व्यापारी वर्ग येत आहेत. सर्व साधारण ५ ते ११ रुपये भाव मिळत आहे. कांद्याचे लिलाव चालू असताना अडत व्यापारी अजय मांढरे, शेतकरी भानुदास धमाल, राजू चव्हाण, दिलीप गायकवाड, अर्जुन शिर्के, किसन यादव व व्यापारी समीर हागवणे, नितीन शेलार, रोहित नेवसे, गौरव जगताप आदी उपस्थित होते.

विक्री हॉलची सोय करण्याची मागणीकांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे बरसा कांदा उघड्यावर ठेवावा लागत आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास कांद्याचे नुकसान होऊ शकते. बाजार समिती प्रशासनाने विक्री हॉलची सोय करून द्यावी, अशी व्यापारी व शेतकरी वर्गाची मागणी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरonionकांदा