शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

कराडात काँग्रेसच्या तिरंगा पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद, पृथ्वीराज चव्हाणांनी युवा पिढीला केलं 'हे' आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:53 IST

महात्मा गांधी यांनी शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद दिला

प्रमोद सुकरेकराड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कराड येथे मंगळवारी काँग्रेसच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून या पदयात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर ही पदयात्रा हुतात्मा स्मारकात पोहोचली. तेथे मान्यवरांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर ही पदयात्रा मलकापूर, मुंढे, वारुंजी, वनवासनाची या गावांना रवाना झाली. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महात्मा गांधी यांनी शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. पण आज स्वातंत्र्याची फळे चाखणाऱ्या युवा पिढीने इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवताना क्रांतिकारकांनी काय वेदना सोसल्या आहेत, जो त्याग केला आहे तो जाणून घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडcongressकाँग्रेस