शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कराडात काँग्रेसच्या तिरंगा पदयात्रेला उस्फूर्त प्रतिसाद, पृथ्वीराज चव्हाणांनी युवा पिढीला केलं 'हे' आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:53 IST

महात्मा गांधी यांनी शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद दिला

प्रमोद सुकरेकराड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कराड येथे मंगळवारी काँग्रेसच्या वतीने तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड तालुका अध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजीत चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून या पदयात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर ही पदयात्रा हुतात्मा स्मारकात पोहोचली. तेथे मान्यवरांनी हुतात्म्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर ही पदयात्रा मलकापूर, मुंढे, वारुंजी, वनवासनाची या गावांना रवाना झाली. भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महात्मा गांधी यांनी शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले. पण आज स्वातंत्र्याची फळे चाखणाऱ्या युवा पिढीने इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवताना क्रांतिकारकांनी काय वेदना सोसल्या आहेत, जो त्याग केला आहे तो जाणून घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडcongressकाँग्रेस