शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
3
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
4
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
5
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
6
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
7
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
8
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
9
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
10
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
11
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
12
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
13
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
14
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
15
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
16
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
17
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
18
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
19
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
20
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे

भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांचाच पराभव झाला - राधाकृष्ण विखे-पाटील 

By प्रमोद सुकरे | Updated: February 17, 2025 19:48 IST

कराड/कोयनानगर : गत विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाशी विश्वासात केला. तत्वाशी संबंध नसणाऱ्या त्रिकूटाने सत्ता स्थापन केली. पण नुकत्याच झालेल्या ...

कराड/कोयनानगर : गत विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाशी विश्वासात केला. तत्वाशी संबंध नसणाऱ्या त्रिकूटाने सत्ता स्थापन केली. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांचाच पराभव झाला असा टोला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी बाळासाहेब थोरातपृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. कोयनानगर ता.पाटण येथे आज, सोमवारी कालवा समितीची बैठक आयोजित केली होती. त्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची झालेली निवड अनपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. याविषयी माध्यमांनी छेडले असता विखे- पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा तेही राज्याला माहित नव्हते. त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीनंतर त्यांनी केलेले भाष्य योग्य वाटत नाही.उलट ज्यांनी - ज्यांनी काँग्रेसमध्ये राहून सत्ता भोगली त्यांनी आता हात वर केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून तर काँग्रेसची अधोगती सुरू झाली अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.काँग्रेसचेच लोक किती मदत करतात हा खरा सवालहर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली असली तरी त्यांना काँग्रेसचेच लोक किती मदत करतात हा खरा सवाल आहे. असेही एका प्रश्नाला उत्तर देताना विखे- पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण