शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

देशसेवेसाठी सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही, परमवीर चक्र विजेते संजय कुमार यांचे मत

By प्रमोद सुकरे | Updated: August 27, 2022 15:59 IST

कराड : देशसेवा करण्यासाठी फक्त सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात आणि ज्या ठिकाणी काम करता ...

कराड : देशसेवा करण्यासाठी फक्त सैन्य दलातच भरती होण्याची गरज नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात आणि ज्या ठिकाणी काम करता ते काम प्रामाणिकपणे केले तरी ती देशसेवाच असते. असे मत परमवीर चक्र विजेते सभेदार, मेजर संजय कुमार यांनी व्यक्त केले.परमवीर चक्र विजेते संजय कुमार एका कार्यक्रमासाठी कराडात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. अशोक गुजर, डॉ. माधुरी गुजर, डॉ. माधव कुमठेकर, प्राचार्य डॉ. अन्वर मुल्ला आदींची उपस्थित होते.संजय कुमार म्हणाले, देशाच्या सरहद्दीवर सीमांचे रक्षण करणे हे आमचे मुख्य काम आहे. भारतीय सैन्य दलाने आजवर या सीमारेषा तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जशासतसे उत्तर दिले आहे. आपली सेना कधीही पाठीमागे हटलेली नाही. त्यामुळे भारताची जी हद्द आहे ती आज आपल्या ताब्यात आहे आणि भविष्यातही ताब्यात राहतील.काश्मीर युद्धातील अनुभव कथन करताना ते म्हणाले, आमचे शत्रू खूप उंचीवर जाऊन बसले होते. त्यामुळे त्यांच्यापेक्षा जास्त उंचावर जाऊन आम्हाला त्यांच्याशी सामना करावा लागला. परिणामी तेथे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. मात्र या सगळ्यावर मात करीत भारतीय सैन्याने शत्रूला गारद केले. आपला जो प्रदेश ते घेऊ पाहत होते तो पुन्हा ताब्यात घेतला.अग्निपथ योजना चांगलीचसैन्य दलामध्ये भरतीसाठी सुरू करण्यात आलेली नवी अग्निपथ योजना ही चांगलीच आहे. ती किती आणि कशी चालली आहे याचे प्रत्यंतर काही काळ गेल्यानंतर समोर येईल असेही संजय कुमार यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडIndian Armyभारतीय जवानAgneepath Schemeअग्निपथ योजना