शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच नारळाने खाल्ला भाव!, शेकड्यामागे किती रुपयांची झाली वाढ.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 13:04 IST

सातारा : सणासुदीच्या काळात डाळी अन् खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असतानाच आता नारळानेदेखील चांगलाच भाव खाल्ला आहे. नारळाच्या दरात ...

सातारा : सणासुदीच्या काळात डाळी अन् खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असतानाच आता नारळानेदेखील चांगलाच भाव खाल्ला आहे. नारळाच्या दरात शेकड्यामागे तब्बल ८०० रुपयांची वाढ झाली असून, दिवाळीपर्यंत आणखी २०० रुपयांची दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. सध्या किरकोळ बाजारात एका नाराळासाठी ३५ ते ४० रुपये मोजावे लागत आहेत.सातारा जिल्ह्यात तामिळनाडू, कर्नाटक राज्यांतून नारळांची आवक होते. यंदा पावसामुळे नारळ उतरविण्याचे काम ठप्प आहे. उत्पादन कमी व वाढलेली मागणी हे दरवाढीचे प्राथमिक कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवात दर स्थिर होते. मात्र, अवघ्या पंधरा दिवसांतच शेकड्यामागे ६०० ते ८०० रुपयांची वाढ झाली आहे.

पावसाचा मोठा फटका नारळ उत्पादकांना बसला आहे. शेकड्यामागे ६०० ते ८०० रुपयांची वाढ झाली असून, दिवाळीपर्यंत आणखी २०० रुपयांची वाढ होईल असे सध्याचे चित्र आहे. - संजय मोरे, नारळ व्यावसायिक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNavratriनवरात्री