शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

महाबळेश्वरचे तापमान १२ अंशावर, साताऱ्याच्या तापमानातही सातत्याने उतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:01 IST

मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला होता

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमान वाढल्याने उकाडा जाणवत होता. पण, तीन दिवसांपासून पारा घसरु लागला आहे. गुरुवारी तर साताऱ्यात १६ तर महाबळेश्वरचे १२ अंशावर तापमान होते. यामुळे हळू-हळू थंडीत वाढ होत असल्याचे जाणवू लागले आहे.जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून थंडीचे आगमन झाले आहे. पण, हिवाळा ऋतु असूनही थंडीची तीव्रता जाणवत नाही. त्यातच अनेकवेळा तापमानात सतत चढ-उतार सुरु असतो. आठवड्यापूर्वी गारठा वाढला होता. त्यावेळी सातारा शहराचे किमान तापमान १२ अंशापर्यंत खाली आले होते. तर थंड हवेच्या महाबळेश्वरचे तापमान १० अंशापर्यंत घसरले होते.

दोन दिवस तापमानात एकदम उतार आल्यानंतर पारा पुन्हा वाढला. सातारा शहराचा तर २१ अंशावर पोहोचला होता. यामुळे थंडी गायब होऊन उकाडा जाणवत होता. तर महाबळेश्वरचाही पारा १७ अंशापर्यंत गेलेला. त्यामुळे हिवाळी ऋतु असूनही लोकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. असे असतानाच मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे.जिल्ह्याचा पारा हळूहळू कमी होत चालला आहे. सोमवारी सातारा शहराचे किमान तापमान २१.०३ अंश होते. तर मंगळवारी २०.०६ अंशाची नोंद झाली. बुधवारी १९.०३ तर गुरुवारी १६.०६ अंशापर्यंत तापमान कमी झाले. त्याचबरोबर महाबळेश्वरचा पाराही कमी होत चालला आहे. यामुळे हळू-हळू थंडी वाढताना दिसून येत आहे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरweatherहवामान