शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

साखर उद्योगासमोरील अडचणी दूर करणार : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:12 IST

यंदा झालेले विक्रमी साखर उत्पादन व त्याप्रमाणात देशांतर्गत बाजारात मागणी कमी असल्याने साखर उद्योगासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देसाखर निर्यातीसाठी पंतप्रधानांची भेट घेणार

सांगली : यंदा झालेले विक्रमी साखर उत्पादन व त्याप्रमाणात देशांतर्गत बाजारात मागणी कमी असल्याने साखर उद्योगासमोरील अडचणी वाढल्या आहेत. अपेक्षेपेक्षा वाढलेल्या अतिरिक्त साठ्यामुळे साखर दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठीच राज्याच्या कोट्यातील ६ लाख २१ हजार टन साखर निर्यात करण्यास परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसेच साखर उद्योगासमोरील अडचणी सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केले.

पालकमंत्री देशमुख म्हणाले की, निर्धारित वेळेपेक्षा दोन महिने अगोदर साखर कारखान्यांना गाळपास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे यंदा उत्पादन जास्त आणि मागणी कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागणी कमी असल्याने साखरेचे दरही उतरले आहेत. यावर उपाय म्हणून निर्यातीस प्राधान्य देणे आवश्यक आहे. राज्यातून किमान ६ लाख २१ हजार टन साखर अन्य देशात निर्यातीस परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधान मोदी यांना भेटणार आहेत. साखर निर्यात झाल्यास प्रतिटन ५५ रुपयांप्रमाणे कारखान्यांना अनुदान देण्यास अडचणी नाहीत. मात्र, याचा ऊस उत्पादकांनाही लाभ देण्याबाबत बंधन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.‘लोकमंगल’प्रकरणी चौकशीस तयारपालकमंत्री देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ साखर कारखान्यावर ‘सेबी’ने केलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले की, लोकमंगल कारखानाही कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे. कारखाना काढत असताना आम्हाला सेबीचे नियम माहिती नव्हते. त्यामुळे राज्यभर शेअर्स गोळा केले. आता पूर्वीच्या धोरणांनुसार कारवाई सुरू आहे. त्यामुळे आम्हीही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असून सभासदांना त्यांच्या शेअर्सचे पैसे परत पाहिजे असतील तर ते देणार आहे.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली