शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राज्यात ८ जिल्ह्यांतील २२७३ शाळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:08 IST

प्रगती जाधव - पाटील / संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा/कोल्हापूर : जिल्हा परिषद शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांना सध्या ...

प्रगती जाधव - पाटील /संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/कोल्हापूर : जिल्हा परिषद शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांना सध्या अंधारात शिक्षण घ्यावे लागत आहे. वीजबिल भरल्याने आठ जिल्ह्यांतील एकूण १२,१५९ शाळांपैकी तब्बल २२७३ शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात उस्मानाबादमधील सर्वाधिक ८२७ आणि लातूरमधील ६२७ शाळांचा समावेश आहे.डिजिटल वर्गांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना आयएसओ मानांकन मिळाले. मात्र, दिवसेंदिवस खर्चाचा आकडा वाढू लागला. यात वीजबिल भरण्याचा प्रश्न सर्वांत मोठा होता. याविषयी जिल्हा परिषदेच्या शाळांनी वीजबिलाच्या निधीसाठी जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला; मात्र वीजबिलाची जबाबदारी शाळेची असल्याचे सांगून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली. पदरमोड करून काही महिने मुख्याध्यापकांनी वीजबिल भरलेही; पण त्यानंतर यात खंड पडत गेला. परिणामी राज्यातील अनेक शाळांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.जिल्हा एकूण वीजशाळा खंडितलातूर ११४४ ६२७उस्मानाबाद १०२७ ८२७सातारा २७०३ ३२४कोल्हापूर २८०० ८४जिल्हा एकूण वीजशाळा खंडितवाशिम ७७८ २०५नागपूर १५३९ १००धुळे ११०३ ४०गोंदिया १०६५ ६६