शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सातारा जिल्ह्यात दुष्काळाची छाया; कोयना, महाबळेश्वरला ४०० मिलीमीटर पर्जन्यमानाची तूट

By नितीन काळेल | Updated: August 30, 2023 12:50 IST

कोयनेत यंदा १७ टीएमसी पाणीसाठा कमी 

सातारा : जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा पर्जन्यमान कमी असून अतिवृष्टीच्या कोयना आणि महाबळेश्वरमध्येही यंदा ४०० मिलीमीटरची तूट आहे. तर नवजा येथेच अधिक पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर कोयना धरणातील पाणीसाठा ८६ टीएमसीवर असलातरी गतवर्षीपेक्षा १७ टीएमसीने कमी आहे. सध्या कमी पर्जन्यमानाने जिल्ह्यात दुष्काळाची गडद छाया आहे.जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनचे आगमन होते. त्यामुळे जूनच्या शेवटपर्यंत खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात येते. यंदा मात्र, मान्सूनलाच उशिर झाला. त्यातच जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. पण, हा पाऊस पूर्वेकडे कमी प्रमाणात झाला. तर पश्चिम भागात जुलै अखेरपर्यंत दमदार बरसला.मात्र, यंदा गतवर्षीपेक्षा पर्जन्यमान कमी राहिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे राज्य शासन तसेच जिल्हा पताळीवरही प्रशासनानेही हालचाली सुरू केलेल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसdroughtदुष्काळ