शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Satara: रयत कारखान्याच्या बगॅसला भीषण आग, बॉयलरसह साहित्य जळाले, लाखो रुपयांचे नुकसान

By संजय पाटील | Updated: April 8, 2024 09:40 IST

Satara News: कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली-शेवाळेवाडी येथील डोंगराला लागलेल्या आगीमुळे रयत कारखान्याचा बगॅस पेटला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आगीत बॉयलर, लाकडे व इतर साहित्य जळाले.

- संजय पाटीलकऱ्हाड : तालुक्यातील म्हासोली-शेवाळेवाडी येथील डोंगराला लागलेल्या आगीमुळे रयत कारखान्याचा बगॅस पेटला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आगीत बॉयलर, लाकडे व इतर साहित्य जळाले. अग्निशमन दलाने सुमारे चार तास शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. आगीमध्ये कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, म्हासोली-शेवाळेवाडी येथे रयत कारखाना कार्यरत आहे. या कारखान्याच्या बगॅसला रविवारी रात्री अचानक आग लागली. ही घटना निदर्शनास येताच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर तातडीने अग्निशमक दलाला त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने सुमारे चार तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत कारखान्याचा बॉयलर, लाकडे तसेच इतर साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

कारखान्यानजीक असलेल्या डोंगराला वणवा लागल्यानंतर ती आग कारखान्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर बगॅसने पेट घेतल्याची शक्यता घटनास्थळी वर्तविण्यात येत होती. मात्र आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग