Pakistan vs India war: जम्मू काश्मीर सरकारने देखील तिथे राहत असलेल्या पाकिस्तानी लोकांना बसमध्ये बसवून पंजाबमधील सीमेवर पाकिस्तानी लष्कराकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ...
१९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाले. पण पाकिस्तानमध्ये ३२ वर्षांची लष्करी राजवट म्हणजेच मार्शल लॉ होता. यामुळे लष्कर अधिकाधिक ताकदवान झालं. लष्करी अधिकाऱ्यांकडे भरपूर जमीन आणि पैसा आहे. पाकिस्तानात पैसा कमावण्यासाठी आणि जमीन मिळवण्यासाठ ...
घरात राजकारण, समाजकारण असताना भूषण गवई यांची वागणूक, राहणीमान सामान्य राहिले. आजही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अमरावतीला आले असताना भूषण गवई हे सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटतात. ...
Kuldeep Yadav slaps Rinku Singh after DC Vs KKR IPL 2025 Match: २००८ च्या आयपीएलमध्ये श्रीशांत आणि हरभजन सिंग यांच्यात देखील असाच कानशिलात लगावण्याचा प्रकार घडला होता. ...
Simhachalam Temple Incident: श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागलेली होती. त्याचवेळी भाविकांवर नव्यानेच बांधकाम करण्यात आलेली भिंत कोसळली. रात्री अडीच वाजता ही घटना घडली. ...
Stock Market Today: शेअर बाजारात आज फ्लॅट सुरुवात पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर बाजारात रेड झोनमध्ये व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स ८२ अंकांनी वधारून ८०,३७० वर उघडला. ...
India vs Pakistan War: भारत सरकारने लष्कराला पाकिस्तानवर लष्करी कारवाईसाठी फ्री हँड दिला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. एवढे भीषण दहशतवादी हल्ले होऊनही साधे अवाक्षर न काढणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षांना आता पाकिस्तानचा कळवळा आला आहे. ...