शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सातारा जिल्ह्यात १२ हजार मिलीमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 14:00 IST

सातारा : जिल्ह्यात एक जूनपासून आजपर्यंत तब्बल १२ हजार ३९३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तर सर्वात कमी माण तालुक्यात झाला आहे.जून महिना कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण व कोरेगाव ही तालुके वगळता पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. यामुळे पश्चिम ...

ठळक मुद्देमहाबळेश्वरात सर्वाधिक नोंद माण तालुक्याकडे यंदाही पाठ

सातारा : जिल्ह्यात एक जूनपासून आजपर्यंत तब्बल १२ हजार ३९३ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तर सर्वात कमी माण तालुक्यात झाला आहे.

जून महिना कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. पूर्वेकडील माण, खटाव, फलटण व कोरेगाव ही तालुके वगळता पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. यामुळे पश्चिम भागातील धरणे, तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. मात्र, पूर्वेकडे पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा संकटात सापडला होता.

अनेक शेतकºयांवर पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट ओढावले. पाऊस पडेल ही आशा धूसर झाली असताना गेल्या पंधरा दिवसांपासून माण, खटाव व फलटण तालुक्याला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले.

मुुसळधार पावसाने या तिन्ही तालुक्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून, पाणीटंचाईचे संकटही आता मिटले आहे. त्यामुळे शेतकºयांमधून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आजपर्यंत १२ हजार ३९३ मिलीमीटर पाऊस झाला असून, गेल्या वर्षी १० आॅक्टोबर रोजी १३ हजार ५८६ मिलीमीटर पाऊस झाला होता.

यंदा सर्वाधिक ४ हजार ८५३ मिलीमीटर पाऊस महाबळेश्वर तालुक्यात झाला असून, सर्वात कमी ३९३ मिलीमीटर पाऊस माण तालुक्यात झाला आहे. पावसाची तालुकानिहाय सरासरी १ हजार १२२ मिलीमीटर इतकी आहे.तालुकानिहाय एकूण पाऊस (मिलीमीटरमध्ये)सातारा ९१३.२, जावळी १५५३.९, पाटण १२४८.४, कºहाड ६८१.१, कोरेगाव ४०१.८, खटाव ५७७.१, माण ३९३.२, फलटण ४७३.२, खंडाळा ५१७, वाई ७३६, महाबळेश्वर ४८५३.७.