शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

सातारा : जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण होणार, पाणी टंचाईची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 13:26 IST

सातारा सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण होणारजिल्ह्यात पाणी टंचाईची चाहूल जिल्हा परिषदेकडून कारवाई सुरू

सातारा : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.सातारा जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने हा आढावा घेतला आहे. अकरा तालुक्यांमधील बहुतांश गावांमध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे आत्तापासून उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरू केले आहेत.जिल्ह्यात १९९ विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन ते चार महिने या विहिरी शासनाच्या ताब्यात राहणार आहेत. ज्या गावांना पाणी कमी आहे त्या गावांना अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे.दरम्यान, तोंडे पाहूनच विहिरी अधिग्रहण करण्यात आल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला असून, यासंदर्भात शेतकऱ्यांनी अशा प्रकारची निवेदनही जिल्हा परिषदेमध्ये दिली आहेत. ज्यांच्या विहिरींना खरोखरच जास्त पाणी आहे. शिवाय उन्हाळी पिके घेतली जात नाहीत, अशा काही विहिरी आहेत. त्यांना या अधिग्रहणमधून डावलण्यात आल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी