शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

सातारा : जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण होणार, पाणी टंचाईची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 13:26 IST

सातारा सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण होणारजिल्ह्यात पाणी टंचाईची चाहूल जिल्हा परिषदेकडून कारवाई सुरू

सातारा : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.सातारा जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने हा आढावा घेतला आहे. अकरा तालुक्यांमधील बहुतांश गावांमध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे आत्तापासून उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरू केले आहेत.जिल्ह्यात १९९ विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन ते चार महिने या विहिरी शासनाच्या ताब्यात राहणार आहेत. ज्या गावांना पाणी कमी आहे त्या गावांना अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे.दरम्यान, तोंडे पाहूनच विहिरी अधिग्रहण करण्यात आल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला असून, यासंदर्भात शेतकऱ्यांनी अशा प्रकारची निवेदनही जिल्हा परिषदेमध्ये दिली आहेत. ज्यांच्या विहिरींना खरोखरच जास्त पाणी आहे. शिवाय उन्हाळी पिके घेतली जात नाहीत, अशा काही विहिरी आहेत. त्यांना या अधिग्रहणमधून डावलण्यात आल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी