शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

सातारा : जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण होणार, पाणी टंचाईची चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 13:26 IST

सातारा सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण होणारजिल्ह्यात पाणी टंचाईची चाहूल जिल्हा परिषदेकडून कारवाई सुरू

सातारा : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात येणार आहेत.सातारा जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे यंदाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने हा आढावा घेतला आहे. अकरा तालुक्यांमधील बहुतांश गावांमध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे आत्तापासून उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न सुरू केले आहेत.जिल्ह्यात १९९ विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन ते चार महिने या विहिरी शासनाच्या ताब्यात राहणार आहेत. ज्या गावांना पाणी कमी आहे त्या गावांना अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जाणार आहे.दरम्यान, तोंडे पाहूनच विहिरी अधिग्रहण करण्यात आल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला असून, यासंदर्भात शेतकऱ्यांनी अशा प्रकारची निवेदनही जिल्हा परिषदेमध्ये दिली आहेत. ज्यांच्या विहिरींना खरोखरच जास्त पाणी आहे. शिवाय उन्हाळी पिके घेतली जात नाहीत, अशा काही विहिरी आहेत. त्यांना या अधिग्रहणमधून डावलण्यात आल्याचा आरोपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी