शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पावसामुळे सातारा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; पाटण, महाबळेश्वरमधील लोकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:43 IST

प्रशासन माहिती घेऊन उपाययोजना राबवत आहे

नितीन काळेलसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाऊस थांबण्याचे चिन्ह नसल्याने पाटण, सातारा, महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. त्यामुळे सुरक्षिततेससाठी पाटण व महाबळेश्वरमधील १,१०० लोकांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. बुधवारी सकाळी कोयना धरणातील साठा ४० टीमएसीच्या उंबरवठ्यावर होता.जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस चांगलाच सक्रिय झाला आहे. त्यामुळे गेल्या १० दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. कोयना, नवजा, तापोळा, कास, बामणोली, महाबळेश्वर आणि प्रतापगड परिसरात धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे डोंगर उतारावरील रस्त्यावर दगड, माती येऊन वाहू लागली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळत आहेत. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.संभाव्य दुर्घटनेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्यामुळे पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यातील सुमारे १,१०० लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. जवळील शाळा, मंदिरे तसेच नातेवाईकांकडे हे स्थलांतर झाले आहे. तसेच प्रशासन माहिती घेऊन उपाययोजना राबवत आहे.नवजा येथे १४२ मिलिमीटर पाऊस...पश्चिम भागातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वर भागात दमदार पाऊस होत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १२३, नवजा १४२ आणि महाबळेश्वरला १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस