शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

वसना नदीवर अपघाताची शक्यता, पुलाची दुर्दशा : प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 18:45 IST

कोरेगाव तालुक्यातील हा सर्वात महत्त्वाचा पूल असून, या पुलावरून पुणे, अहमदनगरकडे जाणारी अवजड वाहतूक होते. त्याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्'ातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूकदेखील याच पुलावरून होते. पुलाच्या दोन्ही बाजूस तीव्र वळण असल्याने पुलावर नेमके कोणते वाहन आहे, हे इतर वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.

ठळक मुद्दे सातारारोड-जळगाव रस्ता

कोरेगाव : खंडाळा-शिरोळ (जयसिंगपूर) राज्यमार्गावर सातारारोड ते जळगावदरम्यान वसना नदीवरील पुलाची मोठी दुर्दशा झाली असून, संरक्षक पाईप गायब झाल्या आहेत. पुलाला कठडेदेखील नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रचंड वर्दळ असलेल्या या मार्गावरील पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची मागणी होत आहे.

कोरेगाव तालुक्यातील हा सर्वात महत्त्वाचा पूल असून, या पुलावरून पुणे, अहमदनगरकडे जाणारी अवजड वाहतूक होते. त्याचबरोबर सातारा आणि पुणे जिल्'ातील साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूकदेखील याच पुलावरून होते. पुलाच्या दोन्ही बाजूस तीव्र वळण असल्याने पुलावर नेमके कोणते वाहन आहे, हे इतर वाहनचालकांच्या लक्षात येत नाही.

पावसाळ्यापासून पुलाची दुर्दशा झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग या पुलाच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष देत नाही. पावसाळ्याचे निमित्त सांगून वेळ निभावून नेण्यात आली, मात्र पावसाळा उलटून चार महिने झाले तरी पुलाच्या दुरुस्तीचा मुहूर्त लागत नाही. बांधकाम विभागामध्ये अभियंत्यांमध्ये ताळमेळ नसल्याने या पुलाबाबत नेमके कोणते धोरण आहे, याचा उलगडा होत नाही.

  • पर्यायी मार्ग म्हणून सर्वाधिक वापर

सातारा-वाढे-वडूथ-शिवथर-वाठार स्टेशन या २४ तास रहदारी असलेल्या मार्गाला कोरेगाव तालुक्यातील मार्ग हा पर्यायी म्हणून वापरला जातो. मध्यंतरीच्या काळात वडूथ-आरळेदरम्यान कृष्णा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीच्याकाळात वाहतूक वळविण्यात आली होती, ती वाहतूक याच पुलावरून सुरू होती. त्याचबरोबर राष्टÑीय महामार्गावरील टोल वाचविण्यासाठी अनेक अवजड वाहनांचे चालक याच मार्गाचा वापर करतात, त्यामुळे भविष्यात अपघात टाळायचे झाल्यास बांधकाम विभागाने तातडीने पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक बनले आहे. 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरriverनदी