शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

सातारकरांच्या सेवेत आजपासून पॅसेंजर; मात्र तिकीट एक्सप्रेसचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 12:16 PM

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने मार्च २०२० मध्ये सर्वप्रथम सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला.

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांपासून संप सुरू केला आहे. त्यातच दिवाळीमुळे एक्स्प्रेसचे दोन आठवड्यांचे आरक्षण पूर्ण झाले होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. हाच विचार करून रेल्वे प्रशासनाने मंगळवारपासून सातारा-कोल्हापूर, पुणे-सातारा पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सातारकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने मार्च २०२० मध्ये सर्वप्रथम सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यातून रेल्वे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धावते. तर पॅसेंजरचे दर कमी असल्याने मोठी गर्दी असते. तेथे पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे कोरोना रोखणे अवघड असल्याने पॅसेंजर बंद केल्या होत्या. तब्बल वीस महिन्यांनंतर पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मंगळवार, १६ पासून सातारा-पुणे, सातारा-कोल्हापूर गाड्या धावणार आहेत. या गाड्यांना पॅसेंजर म्हटले जाणार असले तरी तिकीट मात्र एक्स्प्रेसचे आकारले जाणार आहे. तसेच थांबाही पॅसेंजरप्रमाणे नसून केवळ जेथे एक्स्प्रेस थांबत होती. तेथेच त्या थांबणार आहेत. नव्याने सुरू होणार असलेल्या पॅसेंजरमधून ज्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाच प्रवास करता येणार आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे